Tuesday, 26 November 2013

कोण आहेस तू

कोण आहेस तू काय आहेस तू कोठे राहतेस तू काही माहित नसतानाही मला कशी ओळखतेस तू................ काय आहे तुझ माझ नात ना तुला माहित नाही मला माहित तरी हि इतके प्रेम का करतेस तू प्रेम करते खरे आहे.............. पण शेवट पर्यंत निभवशील का तू काय मधेच मला एकटे सोडून जाशील तू ............ काही माहित नाही उद्या काय होणार आहे पण जो पर्यंत आपण आहोत तो पर्यंत जशी आता आहेस तशीच सोबत राहशील का तू......... लेखक_कवी अजय घाटगे

का विसरलीस तू

का विसरलीस तू मला काय अशी चूक झाली माझ्या कडून जे सोडून गेलीस तू मला जायचं होत तुला तर आलीसच का तू माझ्या जीवनात मी न्हवते बोलावले तुला तरी तू आली होती मला प्रेम करायला शिकउन का गेलीस तू तुझ्या प्रेमासाठी मी एकटे पणा सोडला होता तुझ्या सुखातच माझे सुख शोधायच ठरवलं होत, तुला काय नाही पटले सांगून तरी जायचं होत मी ती चूक पुन्हा केली नसती आज तू गेली मला सोडून पण माझा विचार नाही केला तू तुझ्या वर प्रेम केले हाच माझा झाला घुन्हा परत प्रेम कोणावर करणार नाही हाच आहे माझा वादा ...... लेखक_कवी अजय घाटगे

जाताना सांगून

जाताना सांगून गेलीस विसर मला म्हणून तुला विसरणे इतके सोपे नाही माहिती आहे मला नाही जमत विसरायला तुला सर्वत्र तूच दिसतेस............ जिथे जाईल तूच असल्याचे भास होतात ते भासच माझ्या हृदयाचा खेळ करतात............. भास आहेत तेही जातील मला तुझ्या सारखे सोडून मला दुख: नाही तू गेलेल्याचे............. तुझ्या पेक्षा ही खूप नाही आहेत माझ्या जीवनात ती नातीच साथ देतील मला माझ्या जीवनात ................. पण एक विनंती आहे मनात असले तरी परत येऊ नको माझ्या गेलेल्या दुख:ला या अजय च्या जीवनात परत आणू नको...... लेखक_कवी अजय घाटगे

याद

बुरा मत मान पगली मै तुझसे प्यार नाही कर सकता
तेरे प्यार के चक्कर मै मेरी जिंदगी तेरी याद मै
नही जी सकता ...

अजय घाटगे

जय शिवराय __//\\__

शिव सकाळ..........

जय शिवराय __//\\__

शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा
त्यांनीच घडविलाय हा महाराष्ट्र
मावळ्यांनी पाण्या सारखे रक्त सांडले
आहे या महाराष्ट्राच्या मातीती
कधी न केली पर्वा जीवाची त्यांनी
केली ती या महाराष्ट्राची
महाराष्ट्राच्या मातीची
स्वराज निर्माण करण्याच्या
स्वप्नाची.........


जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे


लेखक_कवी
अजय घाटगे

लेख

जे काम हातात घेतले आहे ते पूर्ण करावे उगाच हातातले सोडून पळत्याच्या मागे लागण्याला
काही अर्थ नाही ...............

लेखक
अजय घाटगे

Saturday, 23 November 2013

तुझ्या साठी काल मी एकटा

तुझ्या साठी काल मी एकटा होतो आज हि एकटाच आहे
पण हे तुला नाहि समजत म्हणून आज आपण वेगळे आहोत.................

कधी तुला समजेल माझे प्रेम
समजेल तुला माझे प्रेम........................

होशील तू माझी एक दिवस याच आशेवर आज मी
तुझ्या आठवणीना जवळ करत आहे........................

लेखक_कवी
अजय घाटगे

सवय करून घेतली आहे एकटे राहण्याची

मी तुझ्याच साठी सवय करून घेतली आहे एकटे राहण्याची
तुझ्या आठवणीतच जगण्याची..............

एकटे राहूनच तुझे प्रेम पाहण्याची
डोळ्यात अश्रू असून हि तुझ्या साठी हसायची............

किती हि दूर असलो तरी तुलाच आठवायची
आठवणीतून तुझ्या अभासाला जवळ करायची.............

खरच मी सवय करून घेतली आहे तुझ्याच साठी
एकटे राहण्याची................

लेखक_कवी
अजय घाटगे
२२.११.२०१३

लेख स्वताला

स्वताला इतके हि शहाणे समजू नये कि लोक म्हणतील हा जास्त शहाणा आहे
आणि कोणाला इतके हि मूर्ख बनउ नये कि त्यांना मूर्ख बनवण्याच्या नादापाई
स्वत: मूर्ख बणाल.............

लेखक_कवी
अजय घाटगे

मैत्री

मैत्री हि मैतरिच असते मग ती कशी का असेना त्याच्या मागच्या भावनेला महत्व असते.........
कधी कधी आपण नवीन मित्रांच्या शोधात आपले जुने जवळचे मित्र गमावतो.........कधी त्यांची हि आठवण काढावी ते हि आपलेच मित्र असतात .......कधी काळी त्यांनी हि आपली मदत केलेली असेल/असते त्यांनी हि आपल्या शी निस्वार्थ मैत्री केली असेल त्यांनी हि अपल्याला जिवलग ..........मित्र मानले असेल.......मैत्री खूप जनांशी करा कारण मैत्री सारखे अनमोल नाते या जगात दुसरे नाते नाही........... पण नवीन मित्रांच्या शोधत जुन्या मित्रांच्या भावना दुखऊ नका.............

लेखक_कवी
अजय घाटगे

मैत्री

मैत्री हि मैतरिच असते मग ती कशी का असेना त्याच्या मागच्या भावनेला महत्व असते.........
कधी कधी आपण नवीन मित्रांच्या शोधात आपले जुने जवळचे मित्र गमावतो.........कधी त्यांची हि आठवण काढावी ते हि आपलेच मित्र असतात .......कधी काळी त्यांनी हि आपली मदत केलेली असेल/असते त्यांनी हि आपल्या शी निस्वार्थ मैत्री केली असेल त्यांनी हि अपल्याला जिवलग ..........मित्र मानले असेल.......मैत्री खूप जनांशी करा कारण मैत्री सारखे अनमोल नाते या जगात दुसरे नाते नाही........... पण नवीन मित्रांच्या शोधत जुन्या मित्रांच्या भावना दुखऊ नका.............

लेखक_कवी
अजय घाटगे

आपणच असतो आपले साथी, मग हवीत कशाला हि खोटी नाती?

आपणच असतो आपले साथी, मग हवीत कशाला हि खोटी नाती?

मला सांगा खोटी नाती कोणी बनवली आपणच बनवली ना काय आणखी कोण आले होते ती खोटी नाही बनवण्या साठी ...... अरे माणूस आहे आपण देव नाही जे आपल्या ला कोणाची गरज नसते गरज तर सर्वांच असते सर्वांची पण ती सांगून भागत नसते......चार दिवसाची ओळख केल्याने मैत्री अथवा नाती जुळत नसतात..........त्यांना आपले करण्या साठी खऱ्या नात्याची जरुरत असते........... ....आपण म्हणतो खोटी नाती कशाला .......हे वाक्य सर्वाना सूट होत नाही ........... ..........शेवटी देहाची माती करण्या साठी जाताना हि चार माणसांशी गरज असते........

लेखक_कवी
अजय घाटगे

तुझ प्रेम.....................


तुझ प्रेम.....................

तुझ प्रेम हे माझ्या साठी पहिलेच प्रेम
मला माहित न होता झालेलं हे प्रेम...............

मनात फक्त ओळख आहे असेच होत
तरी हि तुझ्या वर झाले माझ प्रेम
तुला मान्य आहे कि नाही.................

माहित नाही मला
तरी माझ मन सांगते
तुझ्या साठीच आहे माझ खूप सार
प्रेम...................

लेखक_कवी
अजय घाटगे
२२.११.२०१३

जीवनाचा अर्थ

एकटा काय कोणी हि जगतो पण आयुष्यात चार मानस कमउन जगतो त्यालाच जीवनाचा अर्थ कळतो..............

लेखक-कवी
अजय घाटगे

प्रेम

तुझ्यावर लिहिता लिहिता माझ आयुष सरून
गेले,
तुला ते हि नाही समजल
नाही माझ प्रेम समजल.........

अजय घाटगे

तुझ्या वर कविता लिहताना

तुझ्या वर कविता लिहताना पहिले मला तुझे रूप आठवावे
लागते
नसते तू समोर म्हणून मला तुलाच आठवावे लागते
कधी समोर येत नाही तू आली तर मनात काय आहे
सांगत नाही तू
मला माहित नाही किती प्रेम करते तू
पण मला कविता लिहिताना दिसतेस समोर
फक्त तू...............................

लेखक_कवी
अजय घाटगे

जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी कविता लिहित असतो.............

जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी कविता
लिहित असतो.............

कधी कधी त्या कविते मध्ये हि तुलाच शोधात असतो
मनातील शब्द कागदावर उतरवत असताना..........

चेहरा हि तुझा त्या कागदावर दिसत असतो,
मनात नसताना हि लिहावे लागते...........

लिहताना तुलाच आठवावे लागते
तुला आठवताना डोळ्यातून न कळत...................

अश्रू हि येतात पण दाखऊ शकत नाही कोणाला
कारण ते फक्त माझे शब्दच समजून शकतात..................


लेखक_कवी
अजय घाटगे

गुलाब


आठवणी

तुझ्या आठवणीना आता तूच समजव
तुझ्या आठवणी असून त्या
माझ्या भावनांचा खेळ का करतात...

लेखक_कवी
अजय घाटगे

सुंदर तुझी छबि

सुंदर तुझी छबि आहे
नाजून तुझी चाल आहे
मंजुळ तुझा आवाज आहे
मी माझा असून हि
आज काल तुझाच
होत चाललो आहे
काय करू कळत नाही
मला
कारण आज काल
तुझी सवयच
झाली आहे मला .............

लेखक-कवी
अजय घाटगे
२३.११.२०१३

कोण आहेस तू


कोण आहेस तू काय आहेस तू कोठे राहतेस तू
काही माहित नसतानाही मला कशी ओळखतेस तू................

काय आहे तुझ माझ नात ना तुला माहित नाही
मला माहित तरी हि इतके प्रेम का करतेस तू
प्रेम करते खरे आहे..............

पण शेवट पर्यंत निभवशील का तू
काय मधेच मला एकटे सोडून जाशील तू ............

काही माहित नाही उद्या काय होणार आहे
पण जो पर्यंत आपण आहोत तो पर्यंत
जशी आता आहेस तशीच सोबत राहशील का तू.........



लेखक_कवी
अजय घाटगे

कोण आहे आपण........ लेख

कोण आहे आपण........
कोन आहे आपण काय देव नाही जे सर्वच आपल्याला आपसात भेटेल ........स्वत: काही तरी केल्या शिवाय काही भेटत नाही ........मग ते काही का असेना स्वत: केले पाहिजे .............तर मिळेल हेच मनात असेले पाहिजे..................... आपले असे आहे कि आपसात जे मिळते तिकडे आपण जातो काही कष्ट करायला नको .................सर्व नशीब देईल अरे कोणत्या नशिबाची वार्ता करतोय आपण जे आपल्याला माहित नाही काय होणार आहे काय भेटणार आहे त्या नशिबाची वार्ता करून काय उपयोग आहे .............................जे करायचं आहे ते स्वत: केले पाहिजे स्वताच नशीब स्वत घडविले पाहिजे .......... आपले असेच चालले आहे कि दुसरा करतो मग आपल्याला काय करायचं करू देत त्याच त्याच नशीब ..............पण आपले नशीब काय हे कोणी पहिले आहे ..........कधी विचार केला आहे आपण आपल्या हातातील नशिबाचा.................आता फेसबुक वर जरा जास्तच प्रचार होतो आहे अरे काय काम आहे या फेसबुकच कोणता प्रचार करतोय आपण स्वताला मोठे समजून दुसऱ्याला कमी लेखणे ............कोणत्या कारणाने त्याला आपण कमी लेखतो .......आपण काय त्यांचे पालन पोषण करतो का .............कोणी काही तरी लिहिले तर त्याला १० प्रश्न विचारतो हे असे का ते तसे का ...........अरे स्वत: येत नाही तर दुसऱ्याला विचारण्याचा हक्क कोणी दिला आपल्याला आणि काय हक्क आहे आपल्याला हे हि नाही शिकलो का आपण जीवनात येउन..............जर स्वत: काही करू शकत नाही तर दुसऱ्याच्या हि चुका काढू नका............... आणि तेच स्वत:ला येत असेल तर त्याची चूक झाली आहे हे सांगायचा हक्क नसून ते आपले कर्तव्य आहे..........

धन्यवाद,

लेखक_कवी
अजय घाटगे

Wednesday, 20 November 2013

भोंदू बाबा


खरच तू पुन्हा येऊ नको


स्वप्न

काल रात्री स्वप्नात आली माझी स्वप्न परी
मला बोलली I LOVE U .....
मी बोललो हे स्वप्न आहे
स्वप्नात काही बोललेलं खर नसते
सकाळी समोर आलीस
तर मी बोलेन तुला I LOVE U
तिला आला राग ती बोलली मला आता स्वप्नात
हि पहायचा विचार मनातून काढून टाक..........
आता यात माझी काय चूक आहे का ...........

लेखक_कवी
अजय घाटगे

जय जिजाऊ


आई
तूच दिलीस शिकवण राजेना
तूच त्यांना शिकवलेस अन्यायावर मात करायला
आई तूच घडवीलेस शिव-शंभुना
तुझ्याच शिकवणीनेच स्थापन झाले हे स्वराज........

जय जिजाऊ

लेखक_कवी
अजय घाटगे

तिला

तिला मिळवायचं असत तर काही पण करून मिळवल असत
पण प्रेम हा खेळ नाही दोन जीवांचा संगम आहे हे माहित होत
म्हणून मन माझ तिच्या होकाराची वाट पाहत होत................

लेखक_कवी
अजय घाटगे

जय शिवाय __/\__

जय शिवाय __/\__

ना कोणता गोसावी ना कोणता बाबा
आम्हाला आमचा राजा शिव छत्रपतीच
प्यारा,
ना राजकारण ना कोणती पार्टी
आम्हाला आमची शिवशाहीच प्यारी,
प्रभो शिवाजी राजाच साऱ्या जगाचा
राजा...........

जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र..

लेखक_कवी
अजय घाटगे

just For Fun .............

just For Fun .............
१०० मुली माझ्या मागे लागायला मी काय कृष्ण नाही
जिला मी I LOVE U बोलेल तिने होकार नाही दिला तर
माझ्या प्रेमा एवढी हि त्या मुलीची औकात नाही .

एक वेळ मी स्वताला विसरेन

एक वेळ मी स्वताला विसरेन
पण माझ्या कावितेला नाही विसरणार
माझे जीवनच आहे कविता
लेख आहेत माझे आदर्श
शब्दच आहेत माझ्या सदा सोबती
आणि लिहिणे हेच आहे माझे काम ...

लेखक-कवी
अजय घाटगे

भावना

कधी कधी माझ्या मुळे कोणाच्या भावना हि दुखावत असतात
पण जरी भावना कोणाच्या दुखावल्या असतील तर त्या मनापासून
कधीच दुखवत नसतो
कारण मी माणसा पेक्षा त्याच्या भावनांचा आदर करतो..............

लेखक
अजय घाटगे

प्रेम मला आवडत नाही

प्रेम मला आवडत नाही
प्रेमा साठी मी कोणाचा नोकर होऊ शकत नाही
अजून मी कोणावर प्रेम केले नाही
जे लिहतो त्या माझ्या मनातील भावना/शब्द आहेत
माझ्या जीवनाशी यांचा काडी मात्र संभंद नाही
कारण अजून मी माझ्या आयुष्यात कोणत्याही
मुलीला स्थान दिलेले नाही

लेखक
अजय घाटगे

Tuesday, 19 November 2013

भूलणे कि आदत

वैसे तो हमे किसीको भूलणे कि आदत नही
याद तो हम भी करते है आपको लेकिन कहने कि
भी हमे आदत नही,
आप याद करो या ना करो हम आपको
भूलेंगे नही,
ये वादा तो हमने पहिलेहि किया है आपसे
बार बार करणे जरुरत नही...............

लेखक_कवी
अजय घाटगे

जय शिवराय...............

जय शिवराय...............

जन्म घेतला आहे मी भगव्या साठी
शिवारायांचेच गुण गान गाण्या साठी
पुजतो मी छत्रपतीना
मुजरा करतो फक्त इतिहासाच्या बापाला.........
म्हणजेच सयार्द्रीच्या वाघाला...

जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे

लेख(जीवन)

जीवन........

जीवन आपले आहे म्हणून आपल्या मर्जी कधी जगू नये असे मी म्हणणार नही पण
ते जीवन आपण कोणा मुळे जगत आहे याचा पण विचार आपण करावा
ज्याने जीवन दिले आहे त्या आई बापा चा हि विचार करावा...............प्रेम ते हि करतात आपल्यावर हे हि आपणच पाहावे ............. आपण विचार करतो पण स्वताचा...............काय मिळते स्वत:चा विचार करून.......हे हि आपणच पाहावे लागते........... आपल्या साठी दिवस रात्री काबाड कष्ट केले आहे त्या आई बाबाने........आपण काय केले आहे त्यांच्या साठी या हे जग पहिले आपण त्यांच्या मुळे.....आपण कधी कधी त्यांना हि विसरून जातो......जगतो आपले आयुष आपले आहे म्हणून ...........का कश्या साठी आज नही उद्या आपण हि आई/बाप होणार आहे तेव्हा आपल्या वर हि हाच प्रसंग येईल असे आपणच समजावे ............तेव्हा ते पूर्वीचे दिवस आठवतील तेव्हा नसणार आहे कोणी आपल्या जवळ........आपले आयुष म्हणून आपणच सोबती आहोत हा विचार चुकीचा आहे हे तेव्हा कळेल आपल्याला........तेव्हा खूप वेळ झाला असेल तेव्हा आताच त्याचा विचार करावा.........कोणत्या मुलीच्या /मुलाच्या मागे न लागता आपले आई बाबा कसे आहेत त्यांची काळजी घ्यावी मी असे म्हणणार नाही कि नका फिरू कोणाच्या मागे नका करू कोठे राडा पण ते करण्या आधी आपण एक मनुष आहे याचा हि विचार करावा.....................

धन्यवाद

लेखक_कवी
अजय घाटगे

असते तू

असते तू सतत माझ्या आभासात
असते तू कायम माझ्या हृदयात

असते तू माझ्या स्वप्नात
असतेस तू माझ्या कायम जवळ पास

आहेस तू माझ्याच नशिबात
पण आता एकच आस आहे

कि कधी तू येशील माझी राणी
म्हणून माझ्या घरात .........

लेखक-कवी
अजय घाटगे
१८.११.२०१३

जेव्हा येते तुझी आठवण

जेव्हा तुझी आठवण येते तेव्हा मी कविता लिहितोय
स्वताला विसरून मी तुलाच आठवतोय
स्वताच्या शब्दा मध्ये तुलाच बांधाय
बघतोय
तुझ्या वर कविता करण्याच्या
नादा पाई आज मी मलाच विसरत चाललो आहे
मला स्वताला विसरायचं नाही आहे
त्या मुळे आज पासून मी तुझ्या वर आणि
सर्वच प्रेम कविता लिहण्याचे
बंद करतोय...............



लेखक_कवी
अजय घाटगे

साथ


शिवरायांचे प्रताप

मराठ्यांना सांगावे लागत नाहीत
शिवरायांचे प्रताप मराठ्यांच्या रक्ता रक्तात आहे
भिनले आहे शिवराज
पिले आहे पाणी सयाद्रीचे
जाण आहे महाराष्ट्राच्या मातीची
या माती साठी रक्ताचा अभिषेक केलेल्या
हजारो मावळ्यांच्या रक्ताची
गुण गान गातात मराठे फक्त शिव_शंभूचे
स्वताहून नाही जात कोणाच्या वाकडे मराठे
कोणी येत वाकडे तर त्याला सहजा सहजी
सोडणारे हि नाहीत मराठे....................

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
जय महाराष्ट्र


लेखक_कवी
अजय घाटगे
१९.११.२०१३

तुझ्या साठी आता तर मला कविता लिहाय जमणार नाही

तुझ्या साठी आता तर मला कविता लिहाय जमणार नाही
मला आता कविता स्वत: साठी लिहायची आहे ...................

कविता लिहिताना मला स्वतालाच आठवायचं
आहे............

त्या कवितेलाहि माझेच नाव द्यायच आहे
कधी तरीच मी स्वतावर लिहतो ते लिहण्या.............

साठी मला काही वेळ तुला विसरायचं आहे
तसा मी तुला विसरू नाही शकणार .............

पण स्वत: वर लिहण्या साठी मला
तुला विसरावच लागणार आहे.............

लेखक_कवी
अजय घाटगे
१९.११.२०१३

माझ स्वप्न..................

माझ स्वप्न..................

माझ स्वप्न होत कविता लिहण्याच चार शब्द का होईना स्वत:
काही तरी लिहायचं..............

स्वताच्या शब्दातूनच स्वताशी बोलायचं
शब्दांशी मैत्री करून त्यांच्यात रमून जायचं.............

कविता लिहिताना सार्या जगाला आठवायचं
नाही फक्त स्वताला आठवायचं............

लेखक_कवी
अजय घाटगे
१९.११.२०१३

माझ स्वप्न..................

माझ स्वप्न..................

माझ स्वप्न होत कविता लिहण्याच चार शब्द का होईना स्वत:
काही तरी लिहायचं..............

स्वताच्या शब्दातूनच स्वताशी बोलायचं
शब्दांशी मैत्री करून त्यांच्यात रमून जायचं.............

कविता लिहिताना सार्या जगाला आठवायचं
नाही फक्त स्वताला आठवायचं............

लेखक_कवी
अजय घाटगे
१९.११.२०१३

कोण तरी आपली वाट पाहत असते..........................

कोण तरी आपली वाट पाहत असते..........................

कोण तरी आपली वाट पाहत असते
पण ते कधी कधी आपल्याला हि माहित नसते
कधी घरी कोण वाट पाहत असते
तरी कोणी बाहेर वाट पाहत असते,
कोणी जवळचे तर कोणी दूरचे असते,
पण खरच कोण तरी आपली वाट नक्की पाहत असते........

लेखक_कवी
अजय घाटगे

माझ्या स्वप्नात का येते ती


माझ्या स्वप्नात का येते ती
माझी झोप का मोड करते ती

का अशी सारखी सारखी मला छळत असते ती
माझ्यावर प्रेम करत असेल ती...........

कि माझ्या सोबत खेळ खेळत असेल ती
काय असेल तिझ आणि माझ नात......

फक्त स्वप्नात येईल कि
कधी माझ्या आयुष्यात पण येईल ती............


लेखक_कवी
अजय घाटगे
१९.११.२०१३

ला पाहिल्यावर

ला पाहिल्यावर माझ्या मनात एकच विचार होता
कि तुला मिळवायचं...............

तू नाही मिळाली तरी तुझे प्रेम मिळवायचं
शेवटी झाले उलटेच झाला खेळ माझ्या भावनांचा.................

नाही तू मिळाली नाही तुझे प्रेम मिळाले
उरला माझ्याच मित्राचा आधार माझ्या जीवनाला
तो म्हणजेच विरहाचा .........

लेखक_कवी
अजय घाटगे
१९.११.२०१३

आयुष

आयुषा मध्ये शिकण्या सारख्या अश्या खूप गोष्टी असतात आणि न शिकण्या सारख्या त्याहून किती तरी जास्त असतात ज्या गोष्टी शिकण्या सारख्या असतात त्याच शिकून घ्याव्यात न शिकण्या सारख्या गोष्टीनां कधीच जवळ करू नये कारण त्या आयुषातून काढून टाकण्या साठी असतात..............

लेखक_कवी
अजय घाटगे

दीदी

ज्यो दीदी
तुझ्या नि माझ्यात जे नात आहे
ते सर्व नात्या पेक्षा प्रेमळ नात आहे
कधी रागावणार कधी हसवणार
मी रागावलो कि तू रडत बसणार
कधी कारण नसताना स्वत:हून
रागावणे असे हे आपले नाते
बहिण भावाचे प्रेमळ नाते..............

लेखक_कवी
अजय घाटगे

काय लिहू तुझ्यावर

काय लिहू तुझ्यावर आता मलाच प्रश्न पडला आहे
किती हि लिहिले तुझ्यावर तरी तुझा हि त्यावर
विस्वास बसना झालाय,
लिहायचं आहे खूप काही पण ते शब्द हि आता सापडनासे
झालेत,
शब्दांची मैत्री केली आहे मी
लिहीन मी तुझ्यावर काही तरी
पण त्या आधी मला थोडा वेळ हवा आहे ........

लेखक_कवी
अजय घाटगे
१९.११.२०१३

Friday, 15 November 2013

जय महाराष्ट्र...........


हि रागीट नजर आहे एका मराठ्याची
नका येऊ वाकडे नाही तर राख होईल
तुमच्या देहाची.....
जय शिवराय
जय महाराष्ट्र...........

लेखक
अजय घाटगे
१२.११.२०१३

जेव्हा तुला पहिली तुझ्याच आठवणीत रमू लागलोय


जेव्हा तुला पहिली तुझ्याच आठवणीत रमू लागलोय
जिथे जाईल तिथे तुलाच शोधू लागलोय
नाही दिसत तू पण
स्वप्नात हि तुलाच पाहू लागलोय
स्वप्ने तर पहिली न्हवती कधी पण तुला पहिल्या
पासून स्वप्नावर हि तुझ्याएवढे प्रेम करू लागलोय.......


लेखक_कवी
अजय घाटगे
१२.११.२०१३

जय महाराष्ट्र

मला माझ्या गावा पेक्षा शिवरायांनी घडविलेल्या माझ्या महाराष्ट्र वर जास्त प्रेम आहे कारण महाराष्ट्रातच माझ गाव आहे ....

जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे

आम्ही मुजरा करतो शिवरायांना


शिव सकाळ
आम्ही मुजरा करतो शिवरायांना
महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताला
सयाद्रीच्या वाघाला
वाघाच्या छाव्याला
जाणतो आम्ही त्यांच्या इतिहासाला
असे कुणा समोर हि नाही झुकत आम्ही
आमचा मुजरा फक्त शिव -शंभुना
मुजरा राज मुजरा __/\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र


लेखक_कवी
अजय घाटगे
१३.११.२०१३

आम्ही मुजरा करतो शिवरायांना


शिव सकाळ
आम्ही मुजरा करतो शिवरायांना
महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताला
सयाद्रीच्या वाघाला
वाघाच्या छाव्याला
जाणतो आम्ही त्यांच्या इतिहासाला
असे कुणा समोर हि नाही झुकत आम्ही
आमचा मुजरा फक्त शिव -शंभुना
मुजरा राज मुजरा __/\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र


लेखक_कवी
अजय घाटगे
१३.११.२०१३

लेख लेखणी आणि मी


जेव्हा मला लिहायचं न्हवते तेव्हा माझी लेखणी मला बोलायची अरे वेड्या काय अस करतोय स्वताच्या स्वार्था साठी साठी तू मला काम लावतोय आणि आज तुला मी नको आहे तर तू मला लगेच बाजूला करतोय... ..........तेव्हा मी तिला बोलायचो अग तुला नाही बाजूला करत मी ..........मी थोड लिहायचं थांबतोय कश्या साठी लिहायचं आणि कोणा साठी लिहायचं लिहून तरी काय करायचं नाही कोणाला माझी कदर.................आणि कोणाला माझ्या शब्दांशी घेणे देणे मग काय करू मी लिहून तुझी झीज करून काय मिळणार आहे मला तू जाशील संपून मग तुझ्या शिवाय आहेच कोण माझ्या सोबतीला एक तूच आहेस जी माझ्या सोबत कायम असते कधी तू माझ्या कडे काही न मागितले.............तरी हि मी तुलाच झीझवले स्वताच्या लिखाणा साठी..... मी तुलाच मागितले..................मला नाही लिहू वाटत आता कोणाला नाही पटत मी लिहिलेलं या स्वर्थी जगात कोण कोणाचे नाही मग माझे तरी कोण असणार एकच तू आहेस जी माझ्या सोबत सुख दुख:त .........कायम माझ्या सोबती असते तुझ्या शिवाय मला हि नाही राहू वाटत पण तुला थोडी विश्रांती द्यायची म्हणतोय.........तेव्हा तीच लेखणी मला बोलायची..........अरे वेड्या मी तुझ्या साठीच जन्म घेतला आहे तू एक कवी आहे तुझे विचार हि छान आहेत तुला लिहायची हि सवय आहे मी फक्त तुला मदत करत आहे तू एक कवी आहेस म्हणून नाही तर माझा एक चांगला मित्र आहेस म्हणून मी तुला मदत करत आहे ......... तू लिही खूप लिही तुझ्या पाठीशी कोणी नसले तरी मी कायम सोबत आहे........दुसऱ्या कडून काही हि आणि काश्याची हि अपेक्षा करू नको तू लिहित राहा बाकी कसला हि विचार करू नको कोण काही बोलताय या कडे विचार करण्या पेक्षा तू स्वत: काय करत आहेस या कडे लक्ष दे ........ तू एक खूप मोठा लेखक_कवी होशील.........
म्हणून सांगतो.......... लिहणार्यानि लिहित जावे कोण काय बोलतील या कडे कधीच लक्ष न द्यावे......
जमलेच तर अपेक्षेला हि दूर ठेवावे............

लेखक_कवी
अजय घाटगे
१४.११.२०१३

एक मराठा लाख मराठा


एक मराठा लाख मराठा म्हणजे
मराठा शिवरायांच्या
विचारांनी चालत असतो
जो शिवरायांच्या
विचारांनी चालत असतो
तो कोणाच्या हि बापाला
घाबरत नसतो........

जय शिवराय
जय महाराष्ट्र


लेखक_कवी
शिव प्रेमी
मराठा
अजय घाटगे
१४.११.२०१३

राज्ज फक्त माझ्या राजा नेच केल


राज्ज फक्त माझ्या राजा नेच केल
स्वत:पेक्षा हि जास्त प्रेम रयत जनतेवर
केल........

मुजरा राज मुजरा __/|\__

जय शिवराय


लेखक
अजय घाटगे

जय शिवराय __/\__ 21

शुभ शिव सकाळ................

जय शिवराय __/\__

नाव ऐकताच सळसळत रक्त आमचे
जय बोलल्यावर शिवराय निघत
आमच्या न सागंता मुखातून,
जय जयकार निघतो फक्त शिवरायांचा
असा कोणाचा पण निघत नाही
निघतो तो फक्त सायाद्रीच्या
वाघ चा आणि वाघाच्या छाव्याच
आलीत किती हि वादळे पेलतो
आम्ही त्यांच्याच आशीर्वादा
मुळे................

जय जिजाऊ __/\__
जय शिवराय __/\__
जय शंभूराजे __/\__

लेखक_कवी
अजय घाटगे
१५.११.२०१३
सकाळ ८.५३

जातेस जा मी नाही अडवणार.....


जातेस जा मी नाही अडवणार.....

तुला आयुष तुझे आहे तुला ते तुझ्या मर्जी जगण्याचा
अधिकार आहे पण माझ्या.............

एका प्रश्नाचे उत्तर मनात असेल तर देऊन जा
असे मधेच सोडून जायचे होते तर जवळी आलीस तरी कशाला...........

आलीस जवळ तर प्रेम केलेस तरी कशाला
मला माहित न्हवते प्रेम काय आणि कसे असते...........

मी राहत होतो माझ्या आयुष्यात एकता सुखी
तू मला प्रेम शिकवलेस तरी कशाला..........

मी काही तुला माझ्या वर प्रेम कर असे बोललो न्हवतो
मी फक्त तुझ्या हि असलेल नातच निभवायचे होत..............

जर निघून जायचं तर जवळी आलीस तरी कशाला ??
माझ्या भावनांचा खेळ केलास तरी कशाला????


लेखक_कवी
अजय घाटगे
१५.११.२०१३

तलवारी सोबत खेळतो आम्ही रणी


शिवराय


जय शिवराय 20

शिव संध्या............

राज मुजरा आपणास ........ __/\__


राजं
आपणच या स्वराज्याची शान
आपणच या सयाद्रीचा वाघ
आपलाच आम्हाला मावळ्यान
वर आशीर्वाद
आज वर खूप झाले
पण तुमच्या सारखे राजे
होणार नाहीत या जगात.....

जय शिवराय..............

लेखक_कवी
अजय घाटगे
१५.११.२०१३

Tuesday, 12 November 2013

जय शिवराय.......... __/\__19


जय शिवराय.......... __/\__

शिवराय असे राजे होते
जे स्वार्था नाही तर स्वराज्या साठी लढले
नाही पर्वा केली कशाची नाही हटले मागे
हे स्वराज स्थापन करण्या साठी
स्वता:च्या जीवाची पर्वा नाही केली
रायते साठी,
स्वराज स्थापन करण्याच ध्येय मनी
ठेऊन लढले,
म्हणून शिवरायांच्या मुळेच हे स्वराज स्थापन झाले,

मुजरा राज मुजरा__/\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे
१२.११.२०१३

वाट पहावी

वाट पहावी पण कोणाची जी वक्ति आपल्या वर प्रेम करते आणि आपल्या शब्दाला मान देते तिची मग ती कोणी कशी का असेना..............

लेखक_कवी
अजय घाटगे

खूप वाट पहिली

मी हि तिची खूप वाट पहिली पण ती नाही आली
ती नाही आली म्हणून तिची जागा त्या आठवणीने
भरून काढली.....

लेखक_कवी
अजय घाटगे
१२.११.२०१३

हि रागीट नजर आहे एका मराठ्याची

हि रागीट नजर आहे एका मराठ्याची
नका येऊ वाकडे नाही तर राख होईल
तुमच्या देहाची.....
जय शिवराय
जय महाराष्ट्र...........

लेखक
अजय घाटगे
१२.११.२०१३

प्रेम K

जेव्हा तुला पहिली तुझ्याच आठवणीत रमू लागलोय
जिथे जाईल तिथे तुलाच शोधू लागलोय
नाही दिसत तू पण
स्वप्नात हि तुलाच पाहू लागलोय
स्वप्ने तर पहिली न्हवती कधी पण तुला पहिल्या
पासून स्वप्नावर हि तुझ्याएवढे प्रेम करू लागलोय.......


लेखक_कवी
अजय घाटगे
१२.११.२०१३

Monday, 11 November 2013

नाद करा पण मराठ्यांचा नाही

शिवसकाळ ..........

नाद करा पण मराठ्यांचा नाही
मराठे वाघ आहेत
वाघ कधीच माघार घेत नाहीत
स्वताहून कधी नादी लागत नाहीत
आणि आला कोण आडवा तर त्याला
फाडल्या शिवाय हि मागे हटत नाहीत.......

जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे
११.११.२०१३

ध्येय

जर कोणतेही ध्येय गाठायचं असेल तर फक्त ध्येय पहावे
मध्ये येणाऱ्या अडचणी कधीच पाहू नये......

लेखक_कवी
अजय घाटगे
(AK)
११.११.२०१३

मी एक लेखक आहे

मित्रानो मी एक लेखक आहे बाकी माझी ओळख काहीच नाही आहे
जरी असली तर तिचा उपयोग मला करायचा नाही आहे...
माझे गाव कोणते हि असो पहिला मी महाराष्ट्राचा आहे
मराठी माझी माय बोली आहे मराठी विषयी मला खूप
अभिमान आहे
शिवरायांनी घडविलेल्या महाराष्ट्रा मध्ये राहतो मी
मला मराठी असल्याचा गर्व आहे.......

लेखक
अजय घाटगे
(AK)

जे काही आहे ते माझ्या भगव्यात आहे


शिव सकाळ..........
जे काही आहे ते माझ्या भगव्यात आहे
भगवाच माझी जान आणि भगवाच माझा स्वभिमान आहे
महाराष्ट्रावर राज करणारा भगवाच आहे
उरून हि पुरणारा हा शिवरायांचा भगवाच आहे

जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३

मराठा हु

मराठा हु
राजा शिवबा कि औलाद हु
डरता नही किसीसे
मै महाराष्ट्र का छावा हु....

लेखक
AK

मराठा हु

मराठा हु
राजा शिवबा कि औलाद हु
डरता नही किसीसे
मै महाराष्ट्र का छावा हु....

लेखक
AK

भगवा आणि भगवाच....

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
विठ्ठल काही हि सांगो
मी घेतला आणि घेणार फक्त आणि फक्त
भगवा आणि भगवाच....

जय महाराष्ट्र

लिहिता तर सर्वच

लिहिता तर सर्वच येते पण जे मनातून येते ते लिहण्यात मजाच वेगळी असते......
लेखक
AK

आली लहर केला कहर

आली लहर केला कहर
झाली भावना केले प्रेम
प्रेम तिच्यावर
म्हणून गेलो भेटाय
तिला,
तर तिच्याच बापाने अडवले
मला रस्त्यावर ....

लेखक _कवी
अजय घाटगे

दिन मै सुरज है रात चांद है

दिन मै सुरज है रात चांद है
तेरे सिवाह मेरे जिंदगी मै आया हि कोई नही है
जो भी है ओ तेरा अब तेरा है तेरे लिये ही जिना है हो सके हो तेरे लिये हि
मरणा है.....

लेखक
अजय घाटगे

शिवरायांचे मावळे आम्ही

शिवरायांचे मावळे आम्ही नाहि जाणार कोणाच्या आडवे
आमच्या वाटेला येणाऱ्याना सोडणार ही नाहि असे तसे

जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक
अजय घाटगे

प्रेम

जिच्यावर प्रेम केले ती तर आयुषातून निघून गेली
पण जाता जाता तीला दिलेलं माझे प्रेम परत द्यायचं विसरून गेली.......

लेखक_कवी
अजय घाटगे

लेख _दिवस....................


दिवस....................

दिवस येत आहेत जात आहेत म्हणून आपण फक्त दिवस काढायचे नसतात त्याच दिवसा मधून
नाहि तर नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतात......त्याच दिवसामध्ये काही तर चांगली कामे करायची असतात.......... आपल्या साठी तर सर्वच जगत असतो पण दुसऱ्या साठी काही क्षण जगायचे असतात आणि तेच महत्वाचे असतात............
सर्वच दिवस सुंदर असतात.......पण ते सुंदर दिवस आपण सुंदर पहायचे असतात.......काही होणार नाहि म्हणून शांत कधीच बसायचे नसते..........त्या नाहि होण्यातुनच काही तर मिळवायचे असते.......
खूप दिवस आनंदाचे.....काहीच दिवस दुःखाचे असतात त्या दुख:ला खचून जाऊन उद्याचे स्वप्न धुळीस मिळवायचे नसते......तर त्या स्वप्ना साठी त्या दुख:ला धुळीस मिळवायचे असते....... शेवटी कोण काहीच घेऊन जात नाहि जे आहे ते इथेच सोडून जातो.........मागे नाव राहण्या साठी चार माणसे कमवावी लागतात....... आयुष खूप सुंदर आहे पण ती सुंदरता स्वताच शोधावी लागते .......


लेखक_कवी
अजय घाटगे

जय शिवराय १६ (मला माहित नाहि कुणा गाव माझा)


जय शिवराय 16

मला माहित नाहि मी कुण्या गावचा
मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा,
जय शिवराय हा एकच माझा नारा
ना बाबा ना कोण आम्हाला आमचा राजाच प्यारा
इतिहास घडविणारा छत्रपतीच साऱ्या सयाद्रीचा राजा.

जय शिवराय

लेखक_कवी
अजय घाटगे

Saturday, 9 November 2013

शिव सकाळ ..... __/\__ शिवराय..........


शिव सकाळ ..... __/\__
शिवराय..........
एक वादळ जे गेले ३५० वर्षा चालू झाले आहे
जे कधीच शांत होणार नाही,
येतील हजारो जातील हजारो
या वादळाला कोणीच शांत करू शकणार नाही
हे वादळच असे आहे कि ज्याला स्वराज्या शिवाय
फिकीर नाही कोणाची,
असेल तर कशी जात आहे मराठ्याची
जान आहे या महाराष्ट्राच्या मातीची..

जय जय शिवाय
जय जय गर्जा महाराष्ट्र माझा.


लेखक_कवी
अजय घाटगे
१०.११.२०१३

मैत्री

आज तू भेटलीस भेटून खूप बरे वाटले
तुझ्याशी बोलताना आपले कोणी वाटले
खरच तू मला भेटशील हे स्वप्नात हि वाटले
न्हवत,आपली मैत्री इतकी घट्ट नि स्वार्थी
होईल हा विचार हि कधी मनात आला न्हवता
मी काही तरी पुण्य केले असावे म्हणून
आपली भेट झाली असेच मला वाटते
कधी माझ्या कडून चूक झालीच तर लगेच सांगत
जा,कधी कधी चुका होतात माणसा कडून
नाराज कधी होऊ नको माझ्यावर
तुझी मैत्री माझ्या सोबत अशीच कायम ठेव
नाही सारखी आठवण काढलीस तर चालेल
पण विसरून मात्र जाऊ नको,
आज मी एक लेखक आहे म्हणून नाही लिहिले हे
आज फक्त मी तुझा मित्र आहे म्हणून लिहिले
आहे काही चुकले असेल तर माफ कर.
शेवटी एवढेच लिहीन,
तुझ्या आयुष्यात जे तुला हवे ते मिळो
तुझ्याशी असलेली सुखाची सांगड कधी दूर न जावो
तुझ्या आयुष्यात तू कायम हसत राहावी...
हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.........


लेखक_कवी
अजय घाटगे............

भेटायची इच्छा

तुला हि मला भेटायची इच्छा आहे मला तुझ्या हून जास्त आहे
फक्त ती वेळ येत नाही म्हणून ती पूर्ण होत नाही आहे
भेटल्यावर तुझ्याशी खूप बोलायचं आहे
बोलण्यातून मनातील सर्व भाव उतरवायचे आहेत
बोलताना फक्त तुलाच पहायचं आहे
तुझ्याच शब्दातून तुझ्याशी बोलायचं आहे
फक्त ती वेळ येत नाही म्हणून आज मी तुझ्या
आठवणीत जगत आहे..........
पण खरच मला हि तुला भेटायची इच्छा आहे..........

लेखक_कवी
अजय घाटगे

भगवा

शिव सकाळ..........
जे काही आहे ते माझ्या भगव्यात आहे
भगवाच माझी जान आणि भगवाच माझा स्वभिमान आहे
महाराष्ट्रावर राज करणारा भगवाच आहे
उरून हि पुरणारा हा शिवरायांचा भगवाच आहे

जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३

लेखणी

आल्या किती गेल्या किती माहित नाही राहिल्या किती
मला फक्त माझी लेखणी रुसेल याचीच असते भीती
कारण शेवटी आयुष भर सुख-दुख:त तीच आहे माझी
सोबती................

लेखक_कवी
अजय घाटगे

भेटायची इच्छा

तुला हि मला भेटायची इच्छा आहे मला तुझ्या हून जास्त आहे
फक्त ती वेळ येत नाही म्हणून ती पूर्ण होत नाही आहे
भेटल्यावर तुझ्याशी खूप बोलायचं आहे
बोलण्यातून मनातील सर्व भाव उतरवायचे आहेत
बोलताना फक्त तुलाच पहायचं आहे
तुझ्याच शब्दातून तुझ्याशी बोलायचं आहे
फक्त ती वेळ येत नाही म्हणून आज मी तुझ्या
आठवणीत जगत आहे..........
पण खरच मला हि तुला भेटायची इच्छा आहे..........

लेखक_कवी
अजय घाटगे

मुजरा राज मुजरा __/\__

बघताय काय मुजरा करा कोथळा काढलाय राजान
अफजुल्याचा माज जीरवलाय सयाद्रीच्या वाघान.

मुजरा राज मुजरा __/\__

लेखक_कवी
अजय घाटगे

जय शिवराय 15

आहेच आमचा आवाज करारी
आहेच आमच्या डोळ्यात आग
आहेच आमची छाती पौलादी
हो आम्हीच शिवरायांच्या औलादी
राज करतोय आम्ही साऱ्या सयाद्री वरी..........

जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३

जय जिजाऊ __/\__

जय जिजाऊ __/\__

आई जिजाऊची वाघीण तू
नाही कोणाला घाबरणारी तू
नको समजू स्वताला कमजोर तू
रनागणात खेळलेल्या झांशीच्या
राणीचा आदर्श घे तू ,
अन्याय सहन नको करू तू
अन्यायालाच मातीत गाडण्याच
ध्येय मनी ठेव तू ,
साऱ्याअन्यायाला
तलवारीवर खेळवाशील तू
आई जिजाऊची वाघीण तू ...

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३

शिव भक्त

लव स्टोरी तर अडाणी मजनू पण लिहू शकतो
पण शिवरायांच्या वर कविता फक्त खरा
शिव भक्तच लिहू शकतो......

जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे

मी स्वताला कोण समजतो

मी स्वताला कोण समजतो
मी स्वताला शिवरायांचा मावळा समजतो
मी स्वताला शाहू राजेंचा वारस समजतो
मी स्वताला एक भारतीय नागरिक समजतो
मी स्वताला एक साधा माणूस समजतो
मी स्वताला एक लेखक_कवी समजतो
मी स्वताला काही पण समजो मी मी आहे
आणि तुम्ही तुम्ही आहात
ह्या पलीकडे मी स्वताला काहीच समजत नसतो.........

लेखक_कवी
अजय घाटगे

जय शिवराय 14

कोण का असेना मराठ्यांच्या समोर फिकाच आहे
शिवरायांना आम्ही बाप मानतो
वारस आहोत आम्ही शिवरायांचे
आमची साऱ्या जगाला टक्कर देण्याची ख्याती आहे.

जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक-कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३

जय शिवराय 13


स्वराज स्थापन कारण इतकही सोप नाही
मुठभर मावळ्यांना घेवुन हजारो सैतानान
सोबत लढण कोणा ऐऱ्या गैर्या चे काम नाही
त्याला रक्त लागत मराठयांच
पाणी पियाला लागत सयाद्रीच
काळीज लागत वाघच
पोर लागत निधड्या छातीच
म्हणजेच शिवरायांच्या मावळ्या सारख...

जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३

Friday, 8 November 2013

स्वप्ने

स्वप्ने पहावीत पण ती पूर्ण होण्या सारखी पहावीत
जी स्वप्ने पूर्ण न होतील ती कधी न पहावीत............

स्वप्नाच्या दुनयेत रमण्या पेक्षा ती स्वप्ने
पूर्ण करण्या साठी साऱ्या जगात रमलेल
बरे..........

लेखक_कवी
अजय घाटगे

आयुष माझे

आयुष माझे आहे मी माझ्या मर्जी ने जगतोय
माझ्या मर्जी ने आयुष जगतोय म्हणून
कोणाला त्रास होऊ नये याचीच मी कायम काळजी घेतोय .

लेखक_कवी
अजय घाटगे

लेख सर्वच होणार

सर्वच होणार बळीराजाच राज्ज येणार भ्रष्ठाचार कमी होणार सर्व नेते आपले ऐकणार
आपल्याला हवे तसे राज्ज बनणार असे केव्हा होणार जेव्हा आपण सुधारणार..........
नाही तर जसे आहे तसेच फुढे हि चालू राहणार..........

लेखक
अजय घाटगे

प्रेम....................

प्रेम....................

प्रेम करायला कोणी कोणाला शिकवले आहे का
कोणीही नाही शिकवले
प्रेम हे शिकवावे आणि शिकावे हि लागत नाही
प्रेम म्हणजे एक भावना आहे ती भावना ज्याचा कडे असेल
त्याला प्रेम कर असे सांगय हि लागत नाही
प्रेम हि अशी भावना आहे कि ती कधी हि कोणाला हि होऊ शकते
त्याला.......कोणताही शःत्रीय कारण नाही............... करणानेच अथवा प्रेमानेच प्रेम असे होते असे काहीच नाही............ प्रेम हि मनातून अलगद न सांगता येणारी भावना आहे..............................


लेखक
अजय घाटगे

प्रेम....................

प्रेम....................

प्रेम करायला कोणी कोणाला शिकवले आहे का
कोणीही नाही शिकवले
प्रेम हे शिकवावे आणि शिकावे हि लागत नाही
प्रेम म्हणजे एक भावना आहे ती भावना ज्याचा कडे असेल
त्याला प्रेम कर असे सांगय हि लागत नाही
प्रेम हि अशी भावना आहे कि ती कधी हि कोणाला हि होऊ शकते
त्याला.......कोणताही शःत्रीय कारण नाही............... करणानेच अथवा प्रेमानेच प्रेम असे होते असे काहीच नाही............ प्रेम हि मनातून अलगद न सांगता येणारी भावना आहे..............................


लेखक
अजय घाटगे

होय मी प्रेमात पडतोय

होय मी प्रेमात पडतोय माझ्या स्वताच्या
माझ्या वर प्रेम करणाऱ्यांच्या
या भूमी वरील सर्वांच्या
माझ्या साठी जगणाऱ्या सर्वांच्या
माझ्यातील माझ्या मनाच्या
माझ्या देशाच्या माय भूमीच्या....
नाही मी प्रेमात पडलो कोणाच्या मुलीच्या
नाही पडेन मी कोणा गर्ल च्या...........

लेखक_कवी
अजय घाटगे

जय शिवराय

मुजरा राज मुजरा__/\__

तुम्हीच या स्वराजाची शान
तुम्हीच आम्हा मराठ्यांची जान
तुमच्या कृपेनेच जगतोय आम्ही
तुमचेच गुण गान गातोय आम्ही मराठे
तुमच्या इतिहासाची जान आहे आम्हाला
तुमचाच जय जयकार निघतोय आमच्या
मुखातून....
आणि निघत राहील शेवटच्या श्वासा पर्यंत
या मराठ्यांच्या मुखातून............


जय शिवराय


लेखक_कवी
अजय घाटगे
०८.११.२०१३
४.११ संध्या

मी कोण आहे

मी कोण आहे हे मला विचारू नका
तुम्ही कोण आहे हे मी हि विचारणार नाही
कोण कोणीही कसाही असला तरी
प्रेमाने होणाऱ्या गोष्टी वाद घालून कधीच होणार नाहीत .......

लेखक
अजय घाटगे

शिव-शंभू

शिव-शंभू सारखे राजे आणि बाळा साहेब सारखे नेते होणे शक्य नाही
जय शिवराय
जय शंभूराजे
जय बाळासाहेब

लेखक
अजय घाटगे

कविता लेख लिहिणे हा माझा पेशा आहे

मित्रानो कविता लेख लिहिणे हा माझा पेशा आहे
कोणाच्या भावना अथवा कोणाला दुखवायचा माझा हेतू नाही आहे
अथवा तुम्हाला मी सांगण्या इतका हि मी मोठा नाही आहे
जे मनात येईल ते मी लिहित असतो त्या मधील कोणता शब्द चुकीचा
आहे हे हि मला माहित नसते.
जर कोणाला काही दुख: अथवा पटत नसेल तर तुम्ही बिन्दास्त मला
सांगू शकताय
तुम्हाला माझ्या चुकीवर बोलायचा अथवा तुमचे मत मांडायचा मी पूर्ण अधिकार दिला आहे
तुमच्या सारखाच मी हि एक साधा माणूसच आणि तुम्हाला उत्तर नाही देण्या इतका हि मी मोठा नाही आहे.

लेखक_कवी
अजय घाटगे

जय शिवराय

मी स्वताला हि लाईक करत नाही तेवढे मी शिव प्रेमीनां लाईक करतो
शेवटी शिव प्रेमीच शिवरायांच्या फोटो वर झळकतो .........

जय शिवराय
जय महाराष्ट्र

अजय घाटगे

Wednesday, 6 November 2013

लेख

कोणाला समजले पटले तरच कॉमेंट अथवा लाईक करा..................... नाही तर तुमची मर्जी ........
मला तुमच्या कडून कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही ...............

************************************************************************************************
मी हे लिहिले आहे म्हणजे मी कोणी नेता नाही आणि नाही कोणी मोठा मी पण तुमच्या सारखाच एक माणूस आहे .........................................

.....................................................................................................................................
माझ्या देशातील जनतेला माझा एक प्रश्न आहे कि आपण म्हणतो हा पक्ष भ्रष्टाचार करतो तो पक्ष भ्रष्टाचार करतो ...........
पण आपण हा विचार कधी केला का कि तो कोणामुळे असे करतो............... कधी विचार केला आहे आपण त्यांना मते देण्या साठी......कधी कधी आपण हि भ्रष्टाचार करतो हा.......
आपण हि त्यांच्या कडून लाच घेतो म्हणजे मता साठी पैसे घेतो आणि हे माझ्या समोर घडले आहे ...................आणि मग मत देतो मग आपण का त्यांना सुविधा मागतो आणि का त्यांनी आपल्याला सुविधा द्यायच्या..........पहिला पैसे त्यांनी द्यायचे आणि परत सुविधा आपण मागतो.........कश्या साठी आणि का त्यांनी द्यायचा सुविधा .........पहिला आपणच चूक करत आहोत आपणच कमी आहोत ...........ते म्हणजे त्यंच्या कडून आपण पैसे घेऊन स्वताला ५ वर्षा साठी अथवा किती असेतील ती विकत आहोत आणि .........मत देत आहोत आणि नंतर आपणच बोंबा मारतो ........सुख सुविधांचा ............... आपण काही पैसे घेऊन त्यांना मते देतो......मग ते तरी काय करणार आहेत.......पैसे कोठून आणणार त्यंच्या कडे थोडीच पैशाचे झाड आहे ..............कि त्या झाडाचे तोडून आपल्याला देणार आहेत त्यंचा साठी मग एकच पर्याय भ्रष्टाचार ............. पहिला आपण सुधारले पाहिजे आपणच ह्या गोष्टीना आळा घातला पाहिजे जर कोणी मता ........साठी पैसे देत असेल तर त्याला आपण पहिला आपल्या घराच्या बाहेर हक्कला पाहिजे असे करू शकतो का आपण नाही करू शकत...........माहित आहे मला .......
आपण काय आज ५००/१००० त्यांनी दिले कि आपले तोंड बंद म्हणजे तोंडावर बोट हाताची घडी ती केव्हा खोलते एकदा ते घ्यायला आणि त्यांना ते दयायला म्हणजे मत ओ दुसरे काही नका समजू ....... ......पण आपण नंतरच्या **५** वर्षाचा विचार कोठे करतो कि नंतरची महागाई ........पाणी टंचाई .......... इंधन वाढ ..........ह्याचा .......एकदा निवडून दिले कि मग बसतो आपण पाहत ...............पण काय ............ महागाई .........भ्रष्टाचार............ सर्वच नाही लिहू शकत............ पण करा जरा विचार करा आपल्या थोड्या विचारानेच आपला देश सुधरू शकतो आणि तो आपण स्वत: सुधरू शकतो...........

पहिला आपण सुधरू असे बोला सर्वांनी मग त्यानाही सरळ करायला वेळ लागणार नाही......
फक्त थोडा विचार करा..........

धन्यवाद,

लेखक_कवी
अजय घाटगे

एक बार

एक बार गयी है ना अब
भूल कर भी कभी मेरे सामने मत आना
कही तुझे देखकर मै दुनया कि सारी लाडकियो को
नफरत करणे लगू. ......

लेखक_कवी
अजय घाटगे

मी

मराठा म्हणजेच वाघच काळीज........

मी जे काय आहे ते छाती ठोक पणे बोलतो
मागचा पुढचा विचार करण्या पेक्षा
आता काय करायचं आहे हाच विचार डोक्यात असतो .........

लेखक_कवी
अजय घाटगे

जय शिवराय.........

माझ्या शिवबाच एक राज्ज होत जिथे सर्व आपले म्हणून राहत होते
आणि आज हि राज्ज आहे इथे फक्त भ्रष्टाचाराला आपले म्हणून राहत आहेत

एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय.........

लेखक_कवी
अजय घाटगे

आपण म्हणतो राजे परत या......... लेख

या लेख वर कोणी हि वाद घालू नये............ आणि घालायचाच असेल तर सामोरा समोर यावे मी निचींत तुमची वाट पाहीन........... मग तो कोणी का असेना..............

जय शिवराय ..............

आपण म्हणतो राजे परत या.........

पण आपण याचा विचार केला का स्वराज ते कसे होते आणि आता कसे आहे............कधी पहिले का ...... अरे त्या राजेंनी रक्ताच पाणी करून आपल्याला स्वराज दिले आपण तसे राखले आहे का याचा विचार पहिला करा............त्या स्वराज्यात सर्व आपले आहेत म्हणून राहत होते आज आपण आपले मानतो का कोणाला........आहे का कोणी सुरक्षित आता आपल्या या स्वराज्यात.........आपण राजे परत या म्हणतोय खरे आहे........पण कशा साठी म्हणतोय आणि का त्यांना बोलवतोय............आम्ही वाट लावलेलं स्वराज........पाहण्या साठी ,सरळ करण्या साठी बोलवतोय काय आपण त्यांना........... स्वत: आपण नीट नाही राहिलो.........आपण स्वार्थी बनलो ............ आपण आपलेच घर पहिले स्वराज फक्त नावाला राहिले ......... स्वराज्याचा विचार सोडून आपण आपल्या प्रतिष्ठे साठी राहू लागलो.........आणि स्वताच्या प्रतिष्ठे साठी जगू लागलो.........स्वत: साठी दुसऱ्यांचा विचार हि नाही करत आपण कधी ........... आज हा प्रसंग आला आहे म्हणून राजेना परत या म्हणतोय आपण...........का त्यांनी याव स्वराज नीट करण्या साठी ..........कि आम्हाला सुधरवण्या साठी............... कि कोणाची अब्रू वाचवण्या साठी?? ........देऊ शकताय उत्तर माझ्या या प्रश्नाचे..........
अरे आम्ही हे स्वराज कसे आहे याची पारख हि केली नाही............ .......... आपण पहिला फक्त स्वताचा स्वार्थ पहिला............या पलीकडे पण काही आहे याची जाणीव पण आपल्याला नाही ........ दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेऊन आपण वरती जाऊ लागलो...... चार कवडी साठी देश विकू लागलो आम्ही काय दिवे लावणार ............आणि आज बिन घोर बोलू लागलो राजे परत या .......... अरे या पेक्षा आपण पहिला आपण जसे स्वराज होते तसे स्वराज घडउ मग आपण राजेंना बोलऊ असे म्हणा तरच मी तुम्हाला खरे शिव भक्त म्हणेन .................

धन्यवाद,
लेखक_कवी

जय शिवराय............

जय शिवराय............

जर तुम्ही खरच शिव भक्त असाल तर राजेंच्या फोटो वर अथवा कोठे हि लिहू नका राजे पुन्हा जन्माला अथवा परत या राजेंच स्वराज जसे होते तसे पुन्हा........घडावा मगच म्हणू शकता राजे पुन्हा जन्माला या ........

लेखक_कवी
अजय घाटगे

शिव भक्ती काय

शिव भक्ती काय आणि कशी आहे हे आम्हाला नका शिकऊ कोणी
शिव भक्ती आमच्या रक्तात भिनली आहे....
याच शिव भक्ती च्या जोरावर
आमची साऱ्या जगाला टक्कर देण्याची ख्याती आहे.........

जय शिवराय

लेखक
अजय घाटगे

माझाच balance............ वाचला ..........

खरच तुझ्याशी बोलायचं होत म्हणून तुला फोन लावला
तू मात्र तो नाही घेतला...............

कारण मला हि नाही समजले म्हणून मी पुन्हा फोन लावला
तेव्हा हि तू तो कट केला............

आज तू माझ्या भावनांचा खेळ केला,
का केला नाही विचारणार मी तुला.........


तू जे काही केलेस ते योग्यच केले ......

तू फोन कट केला म्हणून आज माझाच balance............
वाचला ..........

लेखक_कवी
अजय घाटगे

Tuesday, 5 November 2013

मराठा

मित्रानो तुम्हाला वाटत असेल ना मी कायम गॉगलच
घालून फोटो का काढतो त्याला पण एक कारण
आहे ,
मला काही जन बोलतात कि तुमच्या चेहऱ्यावर
राग खूप दिसतो,आणि ते खरे आहे
माझ्या या रागा मुळे कोणाच्या कोणाच्या भावना दुखू नयेत म्हणून मी
गॉगल घालून फोटो काढतो
माझ्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात आग हि
कायम असते,
कारण मी मराठा आहे त्याच शिवबाचा भक्त
आहे कि त्याच्या कडे पाहता क्षणी
कोणाचे धाडस होत न्हवते नजरेला नजर मिळवायचे,
आणि स्वराज निर्माण केले ते त्याचा रागाने डोळ्यातील आगी ने
आणि ते फक्त मराठ्यांनीच केले,
शिवरायंचे भक्त मी डोळ्यात आग आणि चेहऱ्यावर राग,
हा असतोच आणि तो कायमच असणार,

जय शिवराय

धन्यवाद

लेखक
अजय घाटगे

कविता

फक्त कवितेच्या मागे मी नाही लागत
केवितेच्या मागे लागून मला कविता नाही
सापडली,
मी माझ्याच शब्दामध्ये कविता शोधली
तेव्हाच मला माझ्या मनातील माझी कविता सापडली......

लेखक_कवी
अजय घाटगे
०६.११.२०१३

नाती

जर नाती जपायची असतील तर मनात जे आहे ते बोलून जपावी
उगाच खोटे बोलून कोठी नाती जपून कोणाच्या भावना दुखउ
नयेत......

लेखक
अजय घाटगे

कोण कसा आहे हे

कोण कसा आहे हे पाहण्या पेक्षा त्याची माणुसकी कशी आहे हे पाहणे
आणि योग्य असते ....

लेखक
अजय घाटगे

प्रेम

प्रेम प्रेम प्रेम हे काय असते कोणी मला सांगू शकेल
का,
कधी भावना असते प्रेम कधी,
विरह असते प्रेम कधी कधी प्रेमातूनच साध्य होते प्रेम
कधी प्रेमातूनच मिळतो विरह,
प्रेम म्हणजेच मला वाटते भवनाचा खेळ सारा .

लेखक
अजय घाटगे

अपेक्षा

आपण जर कोणाची अपेक्षा पूर्ण करू शकत नसेल तर
दुसऱ्या कडून काश्याची हि अपेक्षा करण्याचा आपल्याला
हि हक्क नाही.....

लेखक
अजय घाटगे

नाती

जर नाती जपायची असतील तर मनात जे आहे ते बोलून जपावी
उगाच खोटे बोलून कोठी नाती जपून कोणाच्या भावना दुखउ
नयेत......

लेखक
अजय घाटगे

आई,

आई,
तू खूप दिवसांनी परवा भेटलीस
तुला भेटून खूप बरे वाटले आई
तुझ्या हाताचे जेवण जेवताना सर्व जग
विसरावे वाटले आई,
जगाला विसरून तुझ्याच कुशीत रहावस
वाटले ग आई,
जगात फक्त तूच आहेस कि प्रेमाने घास भरवलास
तुझ्या हातच्या जेवणाची सर कशातच नाही येत ग आई
या नोकरी पाई मला खूप जागी भटकावे लागते आई
आई कशी आहेस तू एकदाच मी तुला विचारले
तू बरी आहेस बोलल्यावर मला हि मनमोकळे वाटले
काल परत येताना डोळ्यात अश्रू होते ग आई
तुला दुख: होऊ नये तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत
म्हणून हासण्याच नाटक केले ग मी आई,
आई तुला भेटायला ला मी पुंन्हा येईन ग आई 
माझी काळजी करू नको,
तू स्वताची काळजी घे एवढेच  सांगणे माझे तुला
आई,

लेखक_कवी
अजय घाटगे
०६.११.२०१३


Saturday, 2 November 2013

मन तुझ्यावर जडलंय.........


तशा खूप मुली आहेत पण माझे
मन तुझ्यावर का जडलंय नाही माहित,
पहावे तिकडे तूच दिसतेस तुझ्या
पेक्षा कोणीच सुंदर दिसत नाही
दिवस भर आभासात असते
आणि रात्री हि स्वप्नात असते तू
कधी कधी नाही कळत मला हे
आभास स्वप्नांचे गणित
बस मला आता एवढेच माहीत आहे
कि माझे
मन तुझ्यावर जडलंय.........

लेखक_कवी
अजय घाटगे
३१.१०.२०१३

जय शिवराय 11

शिव सकाळ........
महाराष्ट्र अंधारात होता
तेव्हा शिवबाची तलवार

खेळली रणी,
शिवबाच्या तलवारीनेच
या महाराष्ट्राला सुवर्ण किरणे
दाखवली,
मुजरा राजं मुजरा__/|\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे
०१.११.२०१३

राजकारण खेळायचं असते तर आज पर्यंत खूप खेळल

राजकारण खेळायचं असते तर आज पर्यंत खूप खेळल
असत,
पण शिव भक्ती पुढे राजकारण काहीच नाही
हे मला कसे कळल असत
*********************
ध्यास शिवरायांचा
आस शिवरायंची
मी भक्त शिवरायांचा
मी गुलाम कोणा नाही राजकारण्याचा
नाही कोणता माझा पक्ष
मी फक्त शिवरायांचा भक्त.

एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय

लेखक_कवी
शिव प्रेमी
मराठा
अजय घाटगे
1Unlike ·

माझे मन

माझ्या पेक्षा मला तुझ्यात रमून जायला आवडते
तुझ्या पेक्षा मला तुझे बोलणे आवडते
त्या बोलण्यातील शब्दा वर प्रेम करावसे वाटते
बोलता बोलता तुझ्याच कडे पाहत बसावसे वाटते.
काय करू कधी कधी मला हि कळत नसते
कधी माझे मन तुझ्यातच रमलेल असते.


लेखक_कवी
अजय घाटगे

प्रेम


तुझ्या प्रेमा मध्ये खूप काही खास आहे
जितके सांगेल तितके कमीच आहे.........

मी नाही सांगू शकत तुझ प्रेम माझ्या वर किती आहे
तू हि सांगू नको माझ प्रेम कसे आहे.........

जितके प्रेम मनात आहे तितकेच कर माझ्यावर
त्या पलीकडे मला काही नको तुझ्या कडून......


लेखक_कवी
अजय घाटगे
०१.११.२०१३

निरोप

का हे दिवस येतात निरोपाचे
का वेळ येते दिवस भर तुझ्या सोबत
राहून,
तुलाच
निरोप देण्याची....

अजय घाटगे

मैतरिन

मैतरिन असावी तर तुझ्या सारखी
मनात काही न ठेवणारी
जे काही चुकेल ते सरळ सरळ बोलणारी
स्वत: काही चुकले तर न सांगता
माफी मागणारी,
राग आला तर स्वताच बोलणारी
स्वत: पेक्षा मैत्रीला जास्त जपणारी
खरच मैत्री असावी तर तुझ्या सारखी....


लेखक_कवी
अजय घाटगे

सवय

कोणाला लिहायची सवय असते
तर कोणाला वाचायची सवय असते
कोणाला ऐकायची सवय असते
कोणाला गाणी गाण्याची सवय असते
पण नक्की सांगतो कोणाला
काही तरी सवय हि असतेच
त्या शिवाय आयुषाला हि
गती मिळत नसते........

लेखक
अजय घाटगे
०१.११.२०१३

मैत्री

तुमची
मैत्री अशी आहे तुमची मैत्री तशी आहे
ह्या पेक्षा तुमची मैत्री कशी का असो माझ्या
हृदयात कायम आहे ह्याच शब्दाला अर्थ आहे ....

लेखक
अजय घाटगे

कविता म्हणजे काय ............


कविता म्हणजे काय ............

कविता म्हणजे पहिला कवीच्या मनातील
भाव,
कविता म्हणजे शब्दांची जुळवण
कविता म्हणजे एक कला
कविता एक सवय कधी विरहाची तर कधी आनंदाची
कविता म्हणजे तुमच्या माझ्या मनातील भाव
मनातील भाव उत्तरले कि कविता निमार्ण होते
कधी कधी तीच कविता आणखी एक कविता
लिहायला मदत करते......
कविता म्हणजे एकांतांत आपल्याला आनंद देणारी मित्र मैतरीन,
सोबती .....


लेखक_कवी
अजय घाटगे
०२.११.२०१३

शुभ दुपार ...............


शुभ दुपार ...............

दुपारचे उन्ह खूप पडलंय
काही तरी थंड पेय घेऊ वाटतय
मी एकटाच नाही घेणार,
नका तुम्ही रागऊ
तुमच्या साठीच मी हे
थंड पेय पाठवय....

धन्यवाद

लेखक
अजय घाटगे

शुभ दुपार ...............


शुभ दुपार ...............

दुपारचे उन्ह खूप पडलंय
काही तरी थंड पेय घेऊ वाटतय
मी एकटाच नाही घेणार,
नका तुम्ही रागऊ
तुमच्या साठीच मी हे
थंड पेय पाठवय....

धन्यवाद

लेखक
अजय घाटगे

मराठा

जो पर्यंत आम्ही शांत तो पर्यंत
आम्हाला डिवचू नका आम्ही
जेव्हा आमच्या औकातिवर येऊ
तेव्हा तुमची औकात काय
आहे हे ऐकायला हि तुम्ही राहणार नाही.


जय महाराष्ट्र

लेखक_कवी
शिव प्रेमी
मराठा
अजय घाटगे

शिवरायांचे भक्त आम्ही.......


शिवरायांचे भक्त आम्ही.......
जय बोलल्यावर आमच्या तोंडून
न सांगता शिवराय निघत,
अरे असे कोणाचे हि नाव येत नाही आमच्या
तोंडून,
येते ते फक्त आई जिजाऊच्या वाघाचे त्याच वाघाच्या
छाव्याचे,
त्यांनीच घडविलेल्या या माझ्या गर्जा महाराष्ट्राचे..
शिवरायांच्या स्वराज्यात राहतो आम्ही
सायाद्रीच्या कुशीत राहतो आम्ही मराठे आहोत आम्ही
शिवरायांच्याच इतिहासाचेच गुण गान गाणार आम्ही
भक्त आहोत आम्ही शिवरायांचे
फक्त शिवरायांचीच भक्ति करतो आम्ही.
छत्रपतींच्या स्वराज्यात वाघा सारखे राहणारे मराठे आहोत आम्ही.........

एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे


लेखक_कवी
अजय घाटगे
०२.११.२०१३