Saturday, 9 November 2013

लेखणी

आल्या किती गेल्या किती माहित नाही राहिल्या किती
मला फक्त माझी लेखणी रुसेल याचीच असते भीती
कारण शेवटी आयुष भर सुख-दुख:त तीच आहे माझी
सोबती................

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment