Tuesday, 26 November 2013

का विसरलीस तू

का विसरलीस तू मला काय अशी चूक झाली माझ्या कडून जे सोडून गेलीस तू मला जायचं होत तुला तर आलीसच का तू माझ्या जीवनात मी न्हवते बोलावले तुला तरी तू आली होती मला प्रेम करायला शिकउन का गेलीस तू तुझ्या प्रेमासाठी मी एकटे पणा सोडला होता तुझ्या सुखातच माझे सुख शोधायच ठरवलं होत, तुला काय नाही पटले सांगून तरी जायचं होत मी ती चूक पुन्हा केली नसती आज तू गेली मला सोडून पण माझा विचार नाही केला तू तुझ्या वर प्रेम केले हाच माझा झाला घुन्हा परत प्रेम कोणावर करणार नाही हाच आहे माझा वादा ...... लेखक_कवी अजय घाटगे

No comments:

Post a Comment