Saturday, 9 November 2013

जय शिवराय 13


स्वराज स्थापन कारण इतकही सोप नाही
मुठभर मावळ्यांना घेवुन हजारो सैतानान
सोबत लढण कोणा ऐऱ्या गैर्या चे काम नाही
त्याला रक्त लागत मराठयांच
पाणी पियाला लागत सयाद्रीच
काळीज लागत वाघच
पोर लागत निधड्या छातीच
म्हणजेच शिवरायांच्या मावळ्या सारख...

जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३

No comments:

Post a Comment