Saturday, 8 February 2014

लेख

असाव तर सातारी असावं कोल्हापुरी ,पुणेकर मुंबई .पिंपरीचिंचवड, नाशिककर, नगर कर आणखीन काही काही
असे जे लिहितात त्यांनी मला हे सांगाव कि तुम्ही महाराष्ट्र मध्ये राहता
तुमचे गाव / जील्हा जे काही असेल ते महाराष्ट्र मधेच आहे ना. कि महाराष्ट्राच्या बाहेर आहे. जे तुम्ही असे बोलत आहात . महाराष्ट्रा वर तुमचे प्रेम कमी झाले कि तुमच्या गावावर जास्त झाले आहे . गुण जरूर गां पण या महाराष्ट्राचे मराठी अस्मितेचे मराठी मातीचे या माती साठी खर्ची गेलेल्या मावळ्यांचे .....यांच्या मुळेच आपण आपले गाव / जील्हा. आणखीन काही काही आहोत हे विसरू नका .......

धन्यवाद

जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment