आयुष एकदाच मिळते याचा एकदाच विचार करावा
जास्त वेळा करून परत मिळत नाही
जे काही करायचं आहे ते थोडा विचार करून करावे
जास्त विचार करण्यात वेळ खूप जातो
खूप अश्या गोष्टी आहेत त्या कडे दुर्लक्ष करावे
जास्त गोष्ठी कडे लक्ष दिले तर जी आपल्याला करायची आहे
ती विसरून जाते
मैत्री काहीच लोकांशी करावी
जास्त मित्र जोडण्याच्या नादाने जवळचे मित्र दूर जाऊ शकतात
प्रेम हे एकदाच करावे आणि ते हि खरे करावे
सारखे सारखे कारायायला ते कोणाच्या
लग्नातील फुक्कट मिळणारे जेवण नाही आहे.....
खूप अश्या गोष्टी आहेत त्या सांभाळून कराव्यात कारण आयुष एकदाच
मिळते सारखे सारखे मिळायला ते काय आपल्या मर्जी वर चालणारी आपली
मोटार सायकल नाही..
लेखक_कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसियन
जास्त वेळा करून परत मिळत नाही
जे काही करायचं आहे ते थोडा विचार करून करावे
जास्त विचार करण्यात वेळ खूप जातो
खूप अश्या गोष्टी आहेत त्या कडे दुर्लक्ष करावे
जास्त गोष्ठी कडे लक्ष दिले तर जी आपल्याला करायची आहे
ती विसरून जाते
मैत्री काहीच लोकांशी करावी
जास्त मित्र जोडण्याच्या नादाने जवळचे मित्र दूर जाऊ शकतात
प्रेम हे एकदाच करावे आणि ते हि खरे करावे
सारखे सारखे कारायायला ते कोणाच्या
लग्नातील फुक्कट मिळणारे जेवण नाही आहे.....
खूप अश्या गोष्टी आहेत त्या सांभाळून कराव्यात कारण आयुष एकदाच
मिळते सारखे सारखे मिळायला ते काय आपल्या मर्जी वर चालणारी आपली
मोटार सायकल नाही..
लेखक_कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसियन
No comments:
Post a Comment