किती लिहू मी तुझ्यावर कधी कधी हेच मला नाही कळत
गेली तू सोडून त्या क्षणा पासून शब्द हि माघार घेत आहेत
माघार का घेतली विचारले तर ते हि तुझ्याच तुझ्याच आठवणी वर
जगत आहेत ........
अजयराजे घाटगे
गेली तू सोडून त्या क्षणा पासून शब्द हि माघार घेत आहेत
माघार का घेतली विचारले तर ते हि तुझ्याच तुझ्याच आठवणी वर
जगत आहेत ........
अजयराजे घाटगे
No comments:
Post a Comment