Tuesday, 6 August 2013

किती लिहू मी

किती लिहू मी तुझ्यावर कधी कधी हेच मला नाही कळत
गेली तू सोडून त्या क्षणा पासून शब्द हि माघार घेत आहेत
माघार का घेतली विचारले तर ते हि तुझ्याच तुझ्याच आठवणी वर
जगत आहेत ........

अजयराजे घाटगे

No comments:

Post a Comment