नाही लिहू शकत मी तुझ्यावर काही तुला पाहता क्षणी शब्द
विसरतात,
विसरलेल्या शब्दांना आठवायचं म्हंटल तर नयन भरून येतात
भरून आलेले नयन हि नको लिहू विरह कविता
हेच सांगत आहेत ...........
अजयराजे घाटगे......
विसरतात,
विसरलेल्या शब्दांना आठवायचं म्हंटल तर नयन भरून येतात
भरून आलेले नयन हि नको लिहू विरह कविता
हेच सांगत आहेत ...........
अजयराजे घाटगे......
No comments:
Post a Comment