अन्याय कधी केला नाही
स्वराज्या साठी लढणे
अन मरने या पलीकडे
कधी जाणले नाही
माझे नाही तर सर्व
रयत जनतेचे स्वराज्य हे
या पली कडे कधी
काही पहिले नाही .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय
जय महाराष्ट्र .
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे
स्वराज्या साठी लढणे
अन मरने या पलीकडे
कधी जाणले नाही
माझे नाही तर सर्व
रयत जनतेचे स्वराज्य हे
या पली कडे कधी
काही पहिले नाही .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय
जय महाराष्ट्र .
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे
No comments:
Post a Comment