मनात नसताना कधी कधी बोलाव लागतय
मनात नसताना हि कधी कधी लिहावे लागते
भावना दुखू नयेत म्हणून कागदावर उत्तरावाव्या लागतात
कविता करायचा छंद आहे म्हणून कविताच कविता
करायला भाग पाडतात..
अजय घाटगे.
३०.०९.२०१३
मनात नसताना हि कधी कधी लिहावे लागते
भावना दुखू नयेत म्हणून कागदावर उत्तरावाव्या लागतात
कविता करायचा छंद आहे म्हणून कविताच कविता
करायला भाग पाडतात..
अजय घाटगे.
३०.०९.२०१३
No comments:
Post a Comment