मरणाला घाबरून शरण जाणारे आम्ही न्हाय
मरणाला सुद्धा परत पाठवायची हिम्मत बाळगणारे
आम्ही हाय
कोण म्हणतोय आम्ही शांत आहे
सर्वच गोष्ठी ना अंत हाय म्हणूनच आम्ही शांत हाय
माणसाने माणसे जोडवी अशी आम्हाला शिकवण हाय
जपतो आम्ही माणुसकी म्हणून जास्त बोलायचं न्हाय
वेळ आल्यावर कापून काढायला पण मागे पाहत न्हाय
जरा जपून आम्ही मराठ्याची औलाद हाय हे कधीच विसरायचं न्हाय......
जय महाराष्ट्र
अजयराजे.
२९.०७.२०१३
मरणाला सुद्धा परत पाठवायची हिम्मत बाळगणारे
आम्ही हाय
कोण म्हणतोय आम्ही शांत आहे
सर्वच गोष्ठी ना अंत हाय म्हणूनच आम्ही शांत हाय
माणसाने माणसे जोडवी अशी आम्हाला शिकवण हाय
जपतो आम्ही माणुसकी म्हणून जास्त बोलायचं न्हाय
वेळ आल्यावर कापून काढायला पण मागे पाहत न्हाय
जरा जपून आम्ही मराठ्याची औलाद हाय हे कधीच विसरायचं न्हाय......
जय महाराष्ट्र
अजयराजे.
२९.०७.२०१३
No comments:
Post a Comment