माझ्या
मनात एकच विचार असतो तो म्हणजे लिहायचा त्याला कोण कविता समजते तर कोण
चारोळी समजते लिहिलेलं कोणाला पटत कोणाला काही पटत नाही पटत म्हणून लिहायचं
बंद करत नाही उलट मला जे चुकी काढतात त्याचाच कधी योग्य आहे असे समजतो
त्या मधूनच मी काहि तरी नवीन शिकत असतो काही हि लिहण्या आधी मी एकच वाक्य
समोर
ठेउन लिहित असतो लिहनार्यानी लिहित जावे वाचनार्यांनी समजले पटले
तर त्यावर बोलावे नाही पटले तसेच सोडून द्यावे..........
धन्यवाद
ठेउन लिहित असतो लिहनार्यानी लिहित जावे वाचनार्यांनी समजले पटले
तर त्यावर बोलावे नाही पटले तसेच सोडून द्यावे..........
धन्यवाद
No comments:
Post a Comment