शिव भक्तांनो आणि शिव प्रेमींनो
तुमच्या शिव कार्याला सलाम
पण एक खंत आहे काही शिव भक्त आपल्या मुखातून खूप वाईट असे शब्द काढतात .. त्या शब्दाला तेव्हडा आवर घालावा .. शिव शाही चा प्रसार आपण मनातून रुजवला पाहिजे आणि तो मनातून रुजाव्याच्या प्रयत्न करू शिव्या देऊन प्रसार करण्या पेक्षा प्रेमाने योग्य तो सल्ला देऊन करू .. आडवे येतील खूप आपल्या पण त्यांना पहिला प्रेमाने सांगू .. काय असत काहीना प्रेमाची भाषा कळते तर काहीना टोणग्या . पण खरे शिव प्रेमी आणि शिव भक्त आपण थोडा विचार करून निर्माण करू जेणे करून त्यांच्या काढून खरी शिव भक्ती आणि शिव कार्य होईल .. काही आहेत नादान त्यांना नाही नीट बोलता येत त्यांच्या कडे दुर्लक्ष केलेलं योग्य आहे त्यांना नाही माहित काय आहे इतिहास कसा घडवला आहे .. म्हणून ते उलट सुलट बोलत असतील .. पण त्यांना जेव्हा समजेल आपले कार्य तेव्हा तेही आपल्या सोबतच येतील
शिव भक्त / प्रेमी आहोत आपण आपल्या हातून कधी काही चूक नाही झाली
पाहिजे हि काळजी घ्याव आपल्या राजेंनी असे शिव्या वैगरे देऊन नाही स्वराज्य उभे केले नाही .. कधी प्रेमाने तर कधी क्रोधाने केले आहे निर्माण हे स्वराज्य .... दुसर्याच्या आई ला आई आणि बहिणीला बहिण मनात होते ..........मग आपण शिव्या वैगरे देऊन काही मूर्खाच्या नादी लागून ती चूक कशी करू शकतो ........ आपण हि शिवरायांच्या वारसा चालवत आहोत .. मग जसे शिवरायांनी स्वराज्य घडवले तसे नाही घडवणार पण तसे चालू तरी शकतो आपण
विचार करू थोडा
शिव भक्ती असो
वा समाज कार्य
सर्व आपलेच आहे
स्वराज्य आपले
महाराष्ट्र
आपला आहे
सर्वाना सोबत घेऊन चालू
जे येतील ते येतील
राहतील ते राहतील
मुजरा करू शिव छत्रपतींना
आणि शिव कार्यास सुरवात करू ..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक
तुमचाच मित्र
अजयसिंह
तुमच्या शिव कार्याला सलाम
पण एक खंत आहे काही शिव भक्त आपल्या मुखातून खूप वाईट असे शब्द काढतात .. त्या शब्दाला तेव्हडा आवर घालावा .. शिव शाही चा प्रसार आपण मनातून रुजवला पाहिजे आणि तो मनातून रुजाव्याच्या प्रयत्न करू शिव्या देऊन प्रसार करण्या पेक्षा प्रेमाने योग्य तो सल्ला देऊन करू .. आडवे येतील खूप आपल्या पण त्यांना पहिला प्रेमाने सांगू .. काय असत काहीना प्रेमाची भाषा कळते तर काहीना टोणग्या . पण खरे शिव प्रेमी आणि शिव भक्त आपण थोडा विचार करून निर्माण करू जेणे करून त्यांच्या काढून खरी शिव भक्ती आणि शिव कार्य होईल .. काही आहेत नादान त्यांना नाही नीट बोलता येत त्यांच्या कडे दुर्लक्ष केलेलं योग्य आहे त्यांना नाही माहित काय आहे इतिहास कसा घडवला आहे .. म्हणून ते उलट सुलट बोलत असतील .. पण त्यांना जेव्हा समजेल आपले कार्य तेव्हा तेही आपल्या सोबतच येतील
शिव भक्त / प्रेमी आहोत आपण आपल्या हातून कधी काही चूक नाही झाली
पाहिजे हि काळजी घ्याव आपल्या राजेंनी असे शिव्या वैगरे देऊन नाही स्वराज्य उभे केले नाही .. कधी प्रेमाने तर कधी क्रोधाने केले आहे निर्माण हे स्वराज्य .... दुसर्याच्या आई ला आई आणि बहिणीला बहिण मनात होते ..........मग आपण शिव्या वैगरे देऊन काही मूर्खाच्या नादी लागून ती चूक कशी करू शकतो ........ आपण हि शिवरायांच्या वारसा चालवत आहोत .. मग जसे शिवरायांनी स्वराज्य घडवले तसे नाही घडवणार पण तसे चालू तरी शकतो आपण
विचार करू थोडा
शिव भक्ती असो
वा समाज कार्य
सर्व आपलेच आहे
स्वराज्य आपले
महाराष्ट्र
आपला आहे
सर्वाना सोबत घेऊन चालू
जे येतील ते येतील
राहतील ते राहतील
मुजरा करू शिव छत्रपतींना
आणि शिव कार्यास सुरवात करू ..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक
तुमचाच मित्र
अजयसिंह
No comments:
Post a Comment