मान्य आहे आजची नारी रणराघिनी झाली पाहिजे
पण आजच्या नारी कडे पहिले तर वाटते कि कशाला काढल्या सावित्री फुलेंनी मुलींच्या शाळा .. कशाला शिकवल्या मुली.. याच कारण असे आहे कि आज इथे कुणाला जिजाऊ बनणे पसंद नाही आज करीना कटरीना आणि कोण कोण बनणे पसंद आहे ..
आणि मुलीनी हि हा विचार करावा कि तुमच्यातील नारी शक्ती . कुण्या हि पुरश्याच्या शक्ती पेक्षा कमी नाही ..
त्या नट्या सारख्या वागाल तर त्यात तुमची हि चूक आहे ..
पण आजच्या नारी कडे पहिले तर वाटते कि कशाला काढल्या सावित्री फुलेंनी मुलींच्या शाळा .. कशाला शिकवल्या मुली.. याच कारण असे आहे कि आज इथे कुणाला जिजाऊ बनणे पसंद नाही आज करीना कटरीना आणि कोण कोण बनणे पसंद आहे ..
आणि मुलीनी हि हा विचार करावा कि तुमच्यातील नारी शक्ती . कुण्या हि पुरश्याच्या शक्ती पेक्षा कमी नाही ..
त्या नट्या सारख्या वागाल तर त्यात तुमची हि चूक आहे ..
अजयसिंह घाटगे सरकार
No comments:
Post a Comment