माझे वाखाय्न
विषय :-आम्हाला अजून शीव-शंभू माहित नाहीत.........
आज काल ज्या मुलाला विचारावे तो हेच सांगतो मला .. आमदार खासदार शिक्षक इंजिनिअर व्हायचं आहे पण त्यातील एक हि मुलगा असा नाही म्हणत कि मला राजा व्हायचं आहे मला छत्रपती व्हायचं आहे मला शिवरायांच्या विचारांचा मावळा व्हायचं आहे मला हत्तीला मारणारा येसाजी व्हायचं आहे मला कोंढाणा घेतलेला तानाजी व्हायचं आहे मला एकट्याने खिंड लढवलेला बाजी व्हायचे याच कारण आम्ही आमच्या मुलांना कधी शीव-शंभू शिकवलेच नाहीत आम्ही कधी त्यांना इतिहास सांगितलाच आम्ही त्यांना त्या कडे कधी घेऊन गेलोच नाही
याला आपण जबाबदार आहोत कालच माझ्या कपाळा वरील चंद्रकोर पाहून एक मुलगी मला म्हणाली कि शिवरायांचे वारे जास्तत आहे आज काल
पण त्या मुलीला इतिहास माहित नाही म्हणून जर ती बोलली असेल तर त्याला जबाबदार तिचे आई वडील असतील आहेत असणार कारण अजून हि त्या मुलीला शीव-शंभू माहित नाहीत अजून हि त्या मुलीला इतिहास माहित नाही कारण तिच्या पालकांनी तिला कधी सांगितलेच नाही शीव-शंभू कधी संगीतालाच नाही इतिहास
ज्यांच्या रक्तातून हे स्वराज्य निर्माण झाले ते मावळे अजून सांगितलेच नाहीत
सांगितलं तरी कसे ... कारण त्यांना आज सर्व ऐशो आरामात मिळत आहे ना सुखा सुखी जीवन जगत आहेत ना ते .. पण दुर्दव या महाराष्ट्राचे कि ज्या कुशीत शीव-शंभू वाढले शिवरायांच्या मुळे हा महाराष्ट्र घडला शंभू राजांच्या बलिदानातून ह्या महाराष्ट्राची माती पावन झाली हे अजून देखील माहित नाही ...... या पेक्षा मोठे दुर्दव काय असणार ... माझा एक प्रश्न त्या पालकांना जांच्या मुलांना इतिहास माहित नाही जिजाऊ शीव-शंभू माहित नाहीत .. त्यांनी आज वर केले काय जर तुम्हाला माहित नसेल तर माहित करून घ्यायला हवा होता इतिहास तुम्ही शिरायांच्या स्वराज्यात राहता घ्यायला हवा होता तुम्ही जिजाऊमाते चा आदर्श शिकवायला हवे होते शिव-शंभूराय पण तुम्ही त्यांना शाळा कॉलेज शिकूउन जर तीर मारला असेल असे वाटत असेल तर तुमचा भ्रम आहे तो .. कारण हे स्वराज्य हा महाराष्ट्र जिजाऊ मातेच्या च्या शिकवणीतून शिवरायांच्या पराक्रमातून शंभू राजेंच्या बलीदांतून घडला आहे म्हणून तुम्ही मी हे गाव हे शहर हे राष्ट्र आहे
आणि जर तुम्ही तुमच्या मुलांना जिजाऊ ,शिव-शंभू इतिहास शिकवला नसेल तर तुमचे शिक्षण आणि जीवन वर्थ आहे कारण तुमच्यातील जिजाऊ तुम्ही नाही बनू शकला तुमच्यातील शिव-शंभू तुम्ही नाही घडउ शकला
तुमच्यातील आदर्श माता-पिता तुम्ही बनू नाही शकला
जो पर्यंत या महाराष्ट्रातील प्रत्येक मुलांना जिजाऊ शीव-शंभू समजत नाहीत तो पर्यंत तुम्ही तुमच्या मुला कडून कसलीच अपेक्षा करू नाही शकत हि वास्तवता आहे
लिहतात हे गाडी वर राजे छत्रपती काढतात फोटो गाडीवर शीव-शभूंचे पण त्यांना विचार कोठे माहित आहेत शीव-शभूंचे कधी सांगितलेच नाहीत ते विचार आपला मुलगा मुलगी काय करते कोणते शिक्षण घेते हे माहित आहे आपल्याला पण तो इतिहास माहित नाही ज्या साठी असंख्य मावळ्यांनी रक्ताचे पाठ वाहिले आहेत ते मावळे हि माहित नाही काय कामाचे आयुष
जीवन जगताना असे जगावे कि त्या जगण्याला हि अर्थ असावा नाही तर आला गेला गंगेला मिळाला हे असतेच असते
इतिहाच्या मुळा पर्यंत जाने हे आपले कामच नाही तर कर्तव्य आहे
आणि ते तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या मना मनात रुजवले पाहिजेत मी एकटा नाही रूजउ शकत ते तुम्ही हि रुजवले पाहिजेत तेव्हाच तुम्हाला आम्हाला एक आदर्श पालक म्हणून घेत येईल.....
जाता जाता येव्डेच सांगेन कि
शिकावे शिव-शंभू
शिकवावे शिव-शंभू
सांगावे शिव-शंभू
मना मनात रुजवावे शिव-शंभू
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र .
लेखक
अजयसिंह घाटगे सरकार
विषय :-आम्हाला अजून शीव-शंभू माहित नाहीत.........
आज काल ज्या मुलाला विचारावे तो हेच सांगतो मला .. आमदार खासदार शिक्षक इंजिनिअर व्हायचं आहे पण त्यातील एक हि मुलगा असा नाही म्हणत कि मला राजा व्हायचं आहे मला छत्रपती व्हायचं आहे मला शिवरायांच्या विचारांचा मावळा व्हायचं आहे मला हत्तीला मारणारा येसाजी व्हायचं आहे मला कोंढाणा घेतलेला तानाजी व्हायचं आहे मला एकट्याने खिंड लढवलेला बाजी व्हायचे याच कारण आम्ही आमच्या मुलांना कधी शीव-शंभू शिकवलेच नाहीत आम्ही कधी त्यांना इतिहास सांगितलाच आम्ही त्यांना त्या कडे कधी घेऊन गेलोच नाही
याला आपण जबाबदार आहोत कालच माझ्या कपाळा वरील चंद्रकोर पाहून एक मुलगी मला म्हणाली कि शिवरायांचे वारे जास्तत आहे आज काल
पण त्या मुलीला इतिहास माहित नाही म्हणून जर ती बोलली असेल तर त्याला जबाबदार तिचे आई वडील असतील आहेत असणार कारण अजून हि त्या मुलीला शीव-शंभू माहित नाहीत अजून हि त्या मुलीला इतिहास माहित नाही कारण तिच्या पालकांनी तिला कधी सांगितलेच नाही शीव-शंभू कधी संगीतालाच नाही इतिहास
ज्यांच्या रक्तातून हे स्वराज्य निर्माण झाले ते मावळे अजून सांगितलेच नाहीत
सांगितलं तरी कसे ... कारण त्यांना आज सर्व ऐशो आरामात मिळत आहे ना सुखा सुखी जीवन जगत आहेत ना ते .. पण दुर्दव या महाराष्ट्राचे कि ज्या कुशीत शीव-शंभू वाढले शिवरायांच्या मुळे हा महाराष्ट्र घडला शंभू राजांच्या बलिदानातून ह्या महाराष्ट्राची माती पावन झाली हे अजून देखील माहित नाही ...... या पेक्षा मोठे दुर्दव काय असणार ... माझा एक प्रश्न त्या पालकांना जांच्या मुलांना इतिहास माहित नाही जिजाऊ शीव-शंभू माहित नाहीत .. त्यांनी आज वर केले काय जर तुम्हाला माहित नसेल तर माहित करून घ्यायला हवा होता इतिहास तुम्ही शिरायांच्या स्वराज्यात राहता घ्यायला हवा होता तुम्ही जिजाऊमाते चा आदर्श शिकवायला हवे होते शिव-शंभूराय पण तुम्ही त्यांना शाळा कॉलेज शिकूउन जर तीर मारला असेल असे वाटत असेल तर तुमचा भ्रम आहे तो .. कारण हे स्वराज्य हा महाराष्ट्र जिजाऊ मातेच्या च्या शिकवणीतून शिवरायांच्या पराक्रमातून शंभू राजेंच्या बलीदांतून घडला आहे म्हणून तुम्ही मी हे गाव हे शहर हे राष्ट्र आहे
आणि जर तुम्ही तुमच्या मुलांना जिजाऊ ,शिव-शंभू इतिहास शिकवला नसेल तर तुमचे शिक्षण आणि जीवन वर्थ आहे कारण तुमच्यातील जिजाऊ तुम्ही नाही बनू शकला तुमच्यातील शिव-शंभू तुम्ही नाही घडउ शकला
तुमच्यातील आदर्श माता-पिता तुम्ही बनू नाही शकला
जो पर्यंत या महाराष्ट्रातील प्रत्येक मुलांना जिजाऊ शीव-शंभू समजत नाहीत तो पर्यंत तुम्ही तुमच्या मुला कडून कसलीच अपेक्षा करू नाही शकत हि वास्तवता आहे
लिहतात हे गाडी वर राजे छत्रपती काढतात फोटो गाडीवर शीव-शभूंचे पण त्यांना विचार कोठे माहित आहेत शीव-शभूंचे कधी सांगितलेच नाहीत ते विचार आपला मुलगा मुलगी काय करते कोणते शिक्षण घेते हे माहित आहे आपल्याला पण तो इतिहास माहित नाही ज्या साठी असंख्य मावळ्यांनी रक्ताचे पाठ वाहिले आहेत ते मावळे हि माहित नाही काय कामाचे आयुष
जीवन जगताना असे जगावे कि त्या जगण्याला हि अर्थ असावा नाही तर आला गेला गंगेला मिळाला हे असतेच असते
इतिहाच्या मुळा पर्यंत जाने हे आपले कामच नाही तर कर्तव्य आहे
आणि ते तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या मना मनात रुजवले पाहिजेत मी एकटा नाही रूजउ शकत ते तुम्ही हि रुजवले पाहिजेत तेव्हाच तुम्हाला आम्हाला एक आदर्श पालक म्हणून घेत येईल.....
जाता जाता येव्डेच सांगेन कि
शिकावे शिव-शंभू
शिकवावे शिव-शंभू
सांगावे शिव-शंभू
मना मनात रुजवावे शिव-शंभू
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र .
लेखक
अजयसिंह घाटगे सरकार
No comments:
Post a Comment