छत्रपती संभाजी राजे,
या जगाच्या पाठीवर असा एकच योद्धा झाला की जो एक हि लढाई नाही हरला ,जेव्हा पासून कळाय लागल तेव्हा पासून शिवरायांच्या सोबत मोघलांशी सामना करायचे शंभूराजे उभ्या हय्यातीत औरंगजेब महाराष्ट्र जिंकू नाही शकला . ते याच शंभू राजाच्या पराक्रमा मुळे याच शंभू राजाच्या धैर्या मुळे याच शंभू राजाच्या धाडसा मुळे .. कोणी सांगितले राजे मोघल येत आहेत राजे मोघल येत आहेत .. त्यांना एकच उत्तर असायचे येऊ दी कि किती यायचं आहे त्यांना ते त्यांच्या पुढे समोर हा शंभू खडा हाय . आणि याच राजाचा शब्दावर शेकडो मावळ्यांचे लाखो मावळे कधी व्हयाचे हे त्यांना हि कळत नसे ..संभाजी राजांचे
कानून म्हणजे सर्वात कडक कानून होते . ते कोणाला आवडत नसे कारण संभाजी राजांनी शब्द टाकला कि तो मागे नाही यायचा ..याच मुळे संभाजी राजांचे शत्रू निर्माण व्हयाचे .. पण कानून होते कडक म्हणून संभाजी राजे मोघलांशी धाडसाने सामना करायचे.. अरे याच राजाने आग्रातून शिवरायांची सुटका केली होती अवघ्या नऊ वर्षाच्या छाव्याने याच महाराष्ट्रा साठी स्व:ताचा जीव धोक्यात घालून या महाराष्ट्राला सुवर्ण किरणे दाखवणाऱ्या शिवरायांच्या हातात हात देऊन सांगितले......... कि आबा साहेब आमच्या पेक्षा या महाराष्ट्राला आपली जास्त गरज आहे ...........हे धाडस हे धैर्य आणि शौर्य आलं कुठून आलं ते याच महाराष्ट्राच्या मातीतून याच महाराष्ट्राच्या मातीती वाढला होता छावा सह्याद्री च्या कुशीत बगाडला होता शंभू छावा .. उगाच म्हणत नाहीत छावा जिवंत सिंहाचे दात मोजायला हि कमी नाही केले या शंभू राजाने .. सिंहाच्या जबड्यात हात घालूनी दात मोजती ही जात मराठ्याची हे वाक्य काय उगाच नाही मुखात येत आमच्या पराक्रम आणि धाडस शंभू राजाचा होत म्हणूनच हे वाक्य येत मुखात
..........घात केला आपल्यांनी नाही तर कोण इंग्रज आणि कोण पोर्तुगीज कोणाची पहायची ही हिम्मत झाली नसती या स्वराज्यावर
शंभू राजे हे नाव ऐकताच मोघलांच्या बादशाची गादीच नाही तर पाया खालची जमीन सरकायची .. ही जात मराठ्याची होती कुणी अन्याय केला कि त्याला तिथेच चिरून काढायचे धाडस होते या राजाचे . अन्याय आपल्या सग्या सोयऱ्याने जरी केला तरी त्याला शिक्षा ही व्हायचीच
छावा होता शिवरायांचा वाघ होता वाघा सारखेच जगाला मरण आले पण शरण नाही गेला ... अर्र जाईल तर कसा शिवरायांचा छावा होता अक्खा महाराष्ट्र हवाली केला होता शिवरायांनी .. स्वराज्या चा रक्षण करता होता शिकवण शिवरायांनी दिली होती मरण आले तरी चालेल पण शरण नाही जायचे आणि तेच केले आवडत नसे शंभू राजांना माघार घेणे आणि याच धाडशी गुना मुळे शंभू राजे मोघलांच्या कळपात सापडले गेले . जरी सापडले गेले तरी मराठा बाणा आणि ताठ कणा नाही सोडला राजांनी ......जीभ छाटली डोळे काढले हात छाटले पाय तोडले शीर छेद केले तरी ही शरण न गेलेला ..... या जगातील पहिलाच राजा होता ज्याच नाव होत संभाजी
तरी ही आज या राजाचा इतिहास आपल्याला माहित नाही
कोणी तरी येत काही ही सांगत निघून जात आपण त्याच्या बोलण्यावर वर विस्वास ठेवतो कोणी हे येत संभाजी राजा असा होता तसा होता संभाजी राजांनी हे केलं ते केलं सांगितले कि त्याच्या बोलण्यावर विस्वास ठेऊन आपण एका महान योध्यावर ना ना तरेच्या फायरी झाडल्या आपल्याला काही वाटल कस नाही .........या अश्या महान योध्यावर फायरी झाडायला लाज कशी वाटली नाही असं बोलताना माहित का इतिहास या राजाचा माहित आहे का कसा होता इतिहास या राजाचा आणि जर माहित नसेल तर माहित करून घेतल्या शिवाय जर आपण फायरी झाडल्या असतील तर मूर्ख कोण ते इतिहास लिहिणारे मंत्री कि आपण ???
अरे या शंभू राजा मुळे हे स्वराज्य राखले गेले हा इतिहास पण नाही पहिला कधी मूर्खाच्या नादी आणि त्या चुकीच्या इतिहासावर भरोसा करत गेलो ही चूक कुणाची आपली कि आणखी कुणाची ?
अरे ज्याचा इतिहास वाचताना देखील आमच्या डोळ्यातून पाणी वाहत अंगात रक्ताचा लाव्हा उसळतो
या राजा विषयी बोलताना देखील आमच्या डोळ्यासमोर तो ३५० वर्षा पूर्वीचा इतिहास दिसतो दिसत ते धाडस दिसत ते धैर्य दिसतो तो पराक्रम . त्याच राजाचा इतिहास माहित करून घ्यायच सोडून आपण नको ते बोलत गेलो .आज ही तुळा पुरी जाऊन पाहावे त्या मातीती ही या राजाच्या रक्ताचा सुघंध येईल विचारावे ह्या सह्याद्रीला ती ही आज हेच सांगेल कि संभाजी हा शिवबाचा छावा शोभला...
तरी हि आम्हाला माहित नाहीत शंभू राजे तरी हि आम्हाला माहित नाही संभाजी राजेंचा पराक्रम
मग आम्हाला माहित तरी काय आहे ??
ज्या मंत्र्यांनी खोटा इतिहास लिहून आपल्या समोर सादर केला तो इतिहास आम्हाला तोंड पाठ आहे
का तो तोंड पाठ आहे कारण आम्ही कधी खऱ्या इतिहासाच्या मुळा पर्यंत गेलोच नाही .....कधी तो जाणलाच नाही कधी हा विचार हि केला नाही कि आपण जी इतिहासाची पाने चाळली आहेत किंवा कुणाच्या तरी तोंडून ऐकला आहे तो खरा आहे कि नाही याची कल्पना ही नाही आपल्याला
पण एक मन सांगते की आपण कधी इतिहासाच्या मुळा पर्यंत गेलोच नाही
कारण इतिहास जाणून तरी काय करणार आहोत आपण आपले थोडीच कोण आहेत ते
त्यांनी स्वराज्य निर्माण केले ते स्वत: साठी केले नाही हे माहित असून ही आपण अश्या
चुकीच्या इतिहासावर विस्वास ठेवत गेलो आणि बदनाम करत गेलो संभाजी राजांना
ज्याने कधी त्याचा विचार ही केला नसेल असे शब्द वापरात गेलो की संभाजी राजाचे नावच नाही तर पूर्ण संभाजी राजाच बदनाम होत गेला .
ज्या मंत्र्यांनी संभाजी राजांना सतत त्रास दिला त्यांचा इतिहास माहित नाही आपल्यांना
मराठे लढत होते मराठे मरत होते मराठे भगवा फडकत होते आणि हे मंत्री इतिहास लिहित होते मराठे निरक्षर होते लिहत वाचता येत नसे त्यांना त्यांना फक्त लढणे आणि स्वराज्य साठी लढणे हेच माहित असे आणि याच निरक्षर मराठ्यांच्या निरक्षर पनाचा वापर करून राज दरबारी खाऊन मातलेले हे मंत्री चुकीचा इतिहास पसरवत होते हे आपल्या लक्षात आहे त्यांनी चुकीच सांगितले हे आपल्याला माहित आहे .. मग माझ्या शंभू राजाचा खरा इतीहास का माहित नाही आम्हाला . का गेलो नाही आपण खऱ्या इतिहासाच्या मुळा पर्यंत कधी आपण गेलो नाही
चुकीच्या वर विस्वास ठेवण्या खेरीच आपण काही केले नाही
वर म्हणतो आणि महाराष्ट्रीयन कशाला आणि का म्हणतो अपना स्वताला महाराष्ट्रीयन ..हाच महाराष्ट्र मर्द माणसांचा मुलुख म्हणून ओळखला जातो हे तरी माहित आहे का आम्हाला कि हे पण नाही माहित
पण हेच स्व:ताला महाराष्ट्रीयन बोलणारे ह्यांना इतीहास माहितच नाही
आजवर केलेली चूक सुधरवण्याचा प्रयत्न करा जगा समोर खरा संभाजी कसा होता सांगा
पराक्रम धाडस धैर्य शौर्य सांगा नक्कीच तुमच्या मनातील गैर समाज दूर होतील
माझा शंभूराजा वाघाचा छावा होता शेर होता शंभू राजा शिवाजी राजांचा मातीसाठी अमर झालेला छत्रपती होता
**********शंभू तुझ्या रक्ताने पावन झाली या महाराष्ट्राची माती तूच आहेस माती साठी अमर झालेला छत्रपती*******
होय या महाराष्ट्र साठी महाराष्ट्राच्या माती साठी ह्या सह्याद्री साठी अमर झाला शंभू राजा
अरे माहित नसेल तर विचारा
ह्या सह्याद्रीला
माहित नसेल तर विचारा वादळांना
माहित नसेल तर विचारा पाना फुलांना
तुम्हाला माहित नसेल तर
ते ही सांगतील कि कसा होता शंभू राजा कसा होता वाघाचा छावा कसा होता हजारोंशी एकटा झुंजनारा शंभू राजा .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक
अजयसिंह घाटगे .
२६.०८.२०१४
९७६२८७९८८९
या जगाच्या पाठीवर असा एकच योद्धा झाला की जो एक हि लढाई नाही हरला ,जेव्हा पासून कळाय लागल तेव्हा पासून शिवरायांच्या सोबत मोघलांशी सामना करायचे शंभूराजे उभ्या हय्यातीत औरंगजेब महाराष्ट्र जिंकू नाही शकला . ते याच शंभू राजाच्या पराक्रमा मुळे याच शंभू राजाच्या धैर्या मुळे याच शंभू राजाच्या धाडसा मुळे .. कोणी सांगितले राजे मोघल येत आहेत राजे मोघल येत आहेत .. त्यांना एकच उत्तर असायचे येऊ दी कि किती यायचं आहे त्यांना ते त्यांच्या पुढे समोर हा शंभू खडा हाय . आणि याच राजाचा शब्दावर शेकडो मावळ्यांचे लाखो मावळे कधी व्हयाचे हे त्यांना हि कळत नसे ..संभाजी राजांचे
कानून म्हणजे सर्वात कडक कानून होते . ते कोणाला आवडत नसे कारण संभाजी राजांनी शब्द टाकला कि तो मागे नाही यायचा ..याच मुळे संभाजी राजांचे शत्रू निर्माण व्हयाचे .. पण कानून होते कडक म्हणून संभाजी राजे मोघलांशी धाडसाने सामना करायचे.. अरे याच राजाने आग्रातून शिवरायांची सुटका केली होती अवघ्या नऊ वर्षाच्या छाव्याने याच महाराष्ट्रा साठी स्व:ताचा जीव धोक्यात घालून या महाराष्ट्राला सुवर्ण किरणे दाखवणाऱ्या शिवरायांच्या हातात हात देऊन सांगितले......... कि आबा साहेब आमच्या पेक्षा या महाराष्ट्राला आपली जास्त गरज आहे ...........हे धाडस हे धैर्य आणि शौर्य आलं कुठून आलं ते याच महाराष्ट्राच्या मातीतून याच महाराष्ट्राच्या मातीती वाढला होता छावा सह्याद्री च्या कुशीत बगाडला होता शंभू छावा .. उगाच म्हणत नाहीत छावा जिवंत सिंहाचे दात मोजायला हि कमी नाही केले या शंभू राजाने .. सिंहाच्या जबड्यात हात घालूनी दात मोजती ही जात मराठ्याची हे वाक्य काय उगाच नाही मुखात येत आमच्या पराक्रम आणि धाडस शंभू राजाचा होत म्हणूनच हे वाक्य येत मुखात
..........घात केला आपल्यांनी नाही तर कोण इंग्रज आणि कोण पोर्तुगीज कोणाची पहायची ही हिम्मत झाली नसती या स्वराज्यावर
शंभू राजे हे नाव ऐकताच मोघलांच्या बादशाची गादीच नाही तर पाया खालची जमीन सरकायची .. ही जात मराठ्याची होती कुणी अन्याय केला कि त्याला तिथेच चिरून काढायचे धाडस होते या राजाचे . अन्याय आपल्या सग्या सोयऱ्याने जरी केला तरी त्याला शिक्षा ही व्हायचीच
छावा होता शिवरायांचा वाघ होता वाघा सारखेच जगाला मरण आले पण शरण नाही गेला ... अर्र जाईल तर कसा शिवरायांचा छावा होता अक्खा महाराष्ट्र हवाली केला होता शिवरायांनी .. स्वराज्या चा रक्षण करता होता शिकवण शिवरायांनी दिली होती मरण आले तरी चालेल पण शरण नाही जायचे आणि तेच केले आवडत नसे शंभू राजांना माघार घेणे आणि याच धाडशी गुना मुळे शंभू राजे मोघलांच्या कळपात सापडले गेले . जरी सापडले गेले तरी मराठा बाणा आणि ताठ कणा नाही सोडला राजांनी ......जीभ छाटली डोळे काढले हात छाटले पाय तोडले शीर छेद केले तरी ही शरण न गेलेला ..... या जगातील पहिलाच राजा होता ज्याच नाव होत संभाजी
तरी ही आज या राजाचा इतिहास आपल्याला माहित नाही
कोणी तरी येत काही ही सांगत निघून जात आपण त्याच्या बोलण्यावर वर विस्वास ठेवतो कोणी हे येत संभाजी राजा असा होता तसा होता संभाजी राजांनी हे केलं ते केलं सांगितले कि त्याच्या बोलण्यावर विस्वास ठेऊन आपण एका महान योध्यावर ना ना तरेच्या फायरी झाडल्या आपल्याला काही वाटल कस नाही .........या अश्या महान योध्यावर फायरी झाडायला लाज कशी वाटली नाही असं बोलताना माहित का इतिहास या राजाचा माहित आहे का कसा होता इतिहास या राजाचा आणि जर माहित नसेल तर माहित करून घेतल्या शिवाय जर आपण फायरी झाडल्या असतील तर मूर्ख कोण ते इतिहास लिहिणारे मंत्री कि आपण ???
अरे या शंभू राजा मुळे हे स्वराज्य राखले गेले हा इतिहास पण नाही पहिला कधी मूर्खाच्या नादी आणि त्या चुकीच्या इतिहासावर भरोसा करत गेलो ही चूक कुणाची आपली कि आणखी कुणाची ?
अरे ज्याचा इतिहास वाचताना देखील आमच्या डोळ्यातून पाणी वाहत अंगात रक्ताचा लाव्हा उसळतो
या राजा विषयी बोलताना देखील आमच्या डोळ्यासमोर तो ३५० वर्षा पूर्वीचा इतिहास दिसतो दिसत ते धाडस दिसत ते धैर्य दिसतो तो पराक्रम . त्याच राजाचा इतिहास माहित करून घ्यायच सोडून आपण नको ते बोलत गेलो .आज ही तुळा पुरी जाऊन पाहावे त्या मातीती ही या राजाच्या रक्ताचा सुघंध येईल विचारावे ह्या सह्याद्रीला ती ही आज हेच सांगेल कि संभाजी हा शिवबाचा छावा शोभला...
तरी हि आम्हाला माहित नाहीत शंभू राजे तरी हि आम्हाला माहित नाही संभाजी राजेंचा पराक्रम
मग आम्हाला माहित तरी काय आहे ??
ज्या मंत्र्यांनी खोटा इतिहास लिहून आपल्या समोर सादर केला तो इतिहास आम्हाला तोंड पाठ आहे
का तो तोंड पाठ आहे कारण आम्ही कधी खऱ्या इतिहासाच्या मुळा पर्यंत गेलोच नाही .....कधी तो जाणलाच नाही कधी हा विचार हि केला नाही कि आपण जी इतिहासाची पाने चाळली आहेत किंवा कुणाच्या तरी तोंडून ऐकला आहे तो खरा आहे कि नाही याची कल्पना ही नाही आपल्याला
पण एक मन सांगते की आपण कधी इतिहासाच्या मुळा पर्यंत गेलोच नाही
कारण इतिहास जाणून तरी काय करणार आहोत आपण आपले थोडीच कोण आहेत ते
त्यांनी स्वराज्य निर्माण केले ते स्वत: साठी केले नाही हे माहित असून ही आपण अश्या
चुकीच्या इतिहासावर विस्वास ठेवत गेलो आणि बदनाम करत गेलो संभाजी राजांना
ज्याने कधी त्याचा विचार ही केला नसेल असे शब्द वापरात गेलो की संभाजी राजाचे नावच नाही तर पूर्ण संभाजी राजाच बदनाम होत गेला .
ज्या मंत्र्यांनी संभाजी राजांना सतत त्रास दिला त्यांचा इतिहास माहित नाही आपल्यांना
मराठे लढत होते मराठे मरत होते मराठे भगवा फडकत होते आणि हे मंत्री इतिहास लिहित होते मराठे निरक्षर होते लिहत वाचता येत नसे त्यांना त्यांना फक्त लढणे आणि स्वराज्य साठी लढणे हेच माहित असे आणि याच निरक्षर मराठ्यांच्या निरक्षर पनाचा वापर करून राज दरबारी खाऊन मातलेले हे मंत्री चुकीचा इतिहास पसरवत होते हे आपल्या लक्षात आहे त्यांनी चुकीच सांगितले हे आपल्याला माहित आहे .. मग माझ्या शंभू राजाचा खरा इतीहास का माहित नाही आम्हाला . का गेलो नाही आपण खऱ्या इतिहासाच्या मुळा पर्यंत कधी आपण गेलो नाही
चुकीच्या वर विस्वास ठेवण्या खेरीच आपण काही केले नाही
वर म्हणतो आणि महाराष्ट्रीयन कशाला आणि का म्हणतो अपना स्वताला महाराष्ट्रीयन ..हाच महाराष्ट्र मर्द माणसांचा मुलुख म्हणून ओळखला जातो हे तरी माहित आहे का आम्हाला कि हे पण नाही माहित
पण हेच स्व:ताला महाराष्ट्रीयन बोलणारे ह्यांना इतीहास माहितच नाही
आजवर केलेली चूक सुधरवण्याचा प्रयत्न करा जगा समोर खरा संभाजी कसा होता सांगा
पराक्रम धाडस धैर्य शौर्य सांगा नक्कीच तुमच्या मनातील गैर समाज दूर होतील
माझा शंभूराजा वाघाचा छावा होता शेर होता शंभू राजा शिवाजी राजांचा मातीसाठी अमर झालेला छत्रपती होता
**********शंभू तुझ्या रक्ताने पावन झाली या महाराष्ट्राची माती तूच आहेस माती साठी अमर झालेला छत्रपती*******
होय या महाराष्ट्र साठी महाराष्ट्राच्या माती साठी ह्या सह्याद्री साठी अमर झाला शंभू राजा
अरे माहित नसेल तर विचारा
ह्या सह्याद्रीला
माहित नसेल तर विचारा वादळांना
माहित नसेल तर विचारा पाना फुलांना
तुम्हाला माहित नसेल तर
ते ही सांगतील कि कसा होता शंभू राजा कसा होता वाघाचा छावा कसा होता हजारोंशी एकटा झुंजनारा शंभू राजा .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक
अजयसिंह घाटगे .
२६.०८.२०१४
९७६२८७९८८९
No comments:
Post a Comment