Thursday, 8 January 2015

************************************


पहिली गोस्ट म्हणजे विस्वास आता 
आजच्या जगात विस्वास म्हणजे 
एक शब्द राहिला आहे 
तो कधी कुणावरचा उडेल  
याच काही सांगता येत नाही 
************************************ 

माणसाचा दृष्टीकोन 
माणसाचा दृष्टीकोन 
बदलला तर त्या माणसाचे 
जीवन नाही तर
समोरील माणसाचे 
जीवन हि कठीण होते हे 
माणसाने जाणले पाहिजे 
नाही कुणी एकाने .

************************* 
संशय 
संशय हा आज कुणावर 
घेतला जात नाही 
कोणी काही हि सांगितले तर 
 समोर चा बरोबर असला तरी 
तो चूकच आहे असे वाटणे 
योग्य नाही 
******************************
कधी न घ्यावा संशय कुणावरी 
स्वत :  करून पहावी 
खात्री . 
*************************
माझा धर्मच महान
धर्म कुणी देवाने नाही 
काढले धर्मा साठी 
लाखो वेगेळे झाले 
का झाले कशा साठी 
झाले हे माहित नाही 
पण मी सांगू शकतो 

पहीला पाहावा 
मानव धर्म 
पहिला पाहावा 
माणूसकी धर्म
माणूसकी धर्मा 
पुढे काहीच नाही 
या जगात माणसाला माणूस मानले 
नाही तर धर्म कुठला मध्ये येई ? 
 
**********************************
शेवट हेच सांगेन 

धर्म काढले मानवाने  
धर्मा  साठी गेले 
प्राण तरी हि जाणीव नाही 
मानवा तुला 
कसा तुझा हा धर्माचा 
चढा ओढ ..

सरकार (अजयसिंह घाटगे )